Menu Close

कल्याण आणि डोंबिवली येथे ठिकठिकाणी प्रवचने !

सर्व संप्रदायांनी आपल्या सांप्रदायिक चौकटीतून बाहेर पडून ‘एक हिंदु’ म्हणून या राष्ट्र-धर्म उत्थानाच्या कार्यात अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी संघटित होणे आवश्यक आहे

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : डोंबिवलीत मुंब्रादेवीला साकडे

‘हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत येथील पश्‍चिम भागातील धर्म आणि राष्ट्र प्रेमी यांनी ‘संपूर्ण विश्‍वाचे कल्याण साधणारे हिंदु राष्ट्र लवकरात लवकर स्थापन व्हावे’, यासाठी मुंब्रादेवीला,…

आळंदी येथे विठ्ठल परिवाराचा ५ व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांच्या फलक प्रदर्शनाचे आयोजन

आळंदी देवाची येथील माणिकचंद सभागृह येथे ह.भ.प. जनार्दन महाराज गावंडे आणि परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यामध्ये वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू ह.भ.प. चंद्रशेखर महाराज…

नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन संपन्न

सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये हिंदूंच्या मंदिरांचा पैसा वापरण्याचा निर्णय त्वरित रहित करावा : नंदुरबार येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात मागणी !

यवतमाळ येथे खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सदिच्छा भेट

यवतमाळ येथील मतदारसंघाच्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ एप्रिलला सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी समितीचे श्री. रवी देशपांडे यांनी…

भांडुप (मुंबई) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ग्रामदेवतेला साकडे !

साकडे घालण्यापूर्वी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते डॉ. लक्ष्मण जठार यांनी उपस्थित धर्मप्रेमींना साकडे घालण्याचा उद्देश आणि महत्त्व सांगितले.

उज्जैन येथील महाकाल मंदिर प्रशासनाकडून सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा सन्मान

उज्जैन येथील महाकाल मंदिर प्रशासनाने हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, केंद्र सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र आणि समितीचे मध्यप्रदेश…

पाकमधील निर्वासित हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी त्यांना भारताचे नागरिकत्व द्या ! – हिंदुत्वनिष्ठांचे निवेदन

पाकिस्तानातून निर्वासित होऊन भारतात आलेल्या हिंदूंना भारताचे नागरिकत्व द्यावे, तसेच कर्नाटक सरकारने ‘लिंगायत’ समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून दिलेली मान्यता रहित करावी, या मागणीचे निवेदन बेळगावच्या…

बहुसंख्यांकांचा धर्मच राष्ट्रीयतेचा आधार असावा : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

भारताला अधिकृतपणे हिंदु राष्ट्र घोषित करणे, हे केंद्रशासनाचे कर्तव्य आहे; कारण जगात बहुसंख्यांकांच्या संस्कृतीलाच राष्ट्राचा आधार मानण्यात आले आहे. त्याप्रमाणे बहुसंख्यांकांचा धर्मच राष्ट्रीयतेचा आधार असावा,…