Menu Close

एल्गार परिषदेत प्रक्षोभक विधाने करून महाराष्ट्र बंद पुकारणार्‍यांना अटक करा !

कोरेगाव भीमा प्रकरणात ३ जानेवारी २०१८ या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय विरुद्ध हिंदू असे चित्र…

श्री सिद्धीविनायक मंदिर भ्रष्टाचाराचे प्रकरण : हिंदु जनजागृती समिती आणि स्वराज्य मावळा प्रतिष्ठान यांच्या सहयोगाने तळोजा (नवी मुंबई) येथे स्वाक्षरी अभियान !

११ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानात तळोजातील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे…

जगासाठी आदर्श असलेल्या शिवरायांच्या पुतळयांची गोव्यात कोणाला भीती वाटते ? – शिवप्रेमींचा शासनाला संतप्त प्रश्‍न

गोव्यात एका मासात लागोपाठ प्रथम वाळपई आणि आता उसगाव अशा २ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे तेथील स्थानिक शिवप्रेमींना विश्‍वासात न घेताच अचानकपणे काढण्याच्या घटना…

कोरेगाव भीमा प्रकरणातील दंगलीतील मुख्य सूत्रधारांना अटक का नाही ? – कोल्हापूर येथे हिंदुत्वनिष्ठांची बैठक

कोरेगाव भीमा प्रकरणात दंगलीला कारणीभूत असणारे अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांच्यासह आमदार जिग्नेश मेवाणी आणि उमर खालीद यांना आठ दिवसांच्या आत अटक करावी …

घरापासूनच धर्मशिक्षणाला प्रारंभ करूनभारताला हिंदु राष्ट्र बनवूया ! – नागराज ए.एम्.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शासकीय प्राथमिक शाळेच्या पटांगणामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला ६०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

आमदार सुरेशभाऊ खाडे इंग्लिश स्कूल येथे प्रथमोपचार प्रशिक्षण !

या वेळी घरात होणारे सर्वसाधारण अपघात यात भाजणे, कापणे, गुदमरणे, विजेचा धक्का, तसेच आग लागल्यावर काय करावे, या संदर्भात श्री. कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले.

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्माची स्थापना अधर्माच्या माध्यमातून नाही, तर धर्माच्या मार्गानेच होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी धर्मशिक्षण घेऊन संघटित होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय…

पशूवधगृहाविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कर्नाटक सरकार अपयशी ! – हिंदु जनजागृती समिती

कर्नाटक सरकार पशूवधगृहांविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यास अपयशी ठरले आहे, असा आरोप हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक श्री. गुरुप्रसाद गौडा यांनी येथे पत्रकार…

केवळ हिंदु राष्ट्रामुळेच देशाची स्थिती पालटू शकते ! – विजय कुमार, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना होण्यासाठी प्रत्येक हिंदूने सुराज्य अभियानात सहभागी होणे आवश्यक आहे. केवळ हिंदु राष्ट्रामुळेच देशाची स्थिती पालटू शकते, असे प्रतिपादन श्री. विजय कुमार यांनी…

प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी हटवा !

श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६…