Menu Close

गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे ‘संपर्क अभियान’!

गोरखपूर येथील सनातन संस्थेचे हितचिंतक श्री. प्रफुल्ल सिंह यांनी ‘नॉरमॅन’ परिसरात ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर प्रवचन आयोजित केले होते. सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री.…

विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी धर्मकार्यार्थ कृतीशील होणार !

हिंदु जनजागृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी सातारा आणि कराड येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, पत्रकार अन् कृतीशील हिंदुत्वनिष्ठ यांच्या भेटी…

भारतीय संविधानात ‘सेक्युलर’ या शब्दाची कुठलीही व्याख्या नाही ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

कुशीनगर येथे ‘सेक्युलरवाद आणि त्यामुळे झालेली हानी’, या विषयावर आयोजित मार्गदर्शनामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस बोलत होते.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी महाराजा यशवंतराव रुग्णालयाचे प्राध्यापक डॉ. सलील भार्गव यांची घेतली सदिच्छा भेट

या वेळी सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. सलील भार्गव यांना महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने चालू असलेल्या संशोधन कार्याविषयी अवगत केले.

धर्मावरील आघात रोखण्यासाठी हिंदूंनी संघटित झाले पाहिजे ! – मोहन गौडा

धर्मनिरपेक्ष संविधानाच्या नावाखाली हिंदूंवर अन्याय करण्यात येत आहे. राज्यात हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍यांची निर्घृण हत्या करण्यात येत आहे. हिंदूंचे मठ आणि मंदिरे कह्यात घेण्यासाठी शासन प्रयत्न…

देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – संजय सिंह, हिंदु जनजागृती समिती

देशामध्ये भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, गोहत्या, धर्म परिवर्तन, आतंकवाद, लव्ह जिहाद यांसारख्या समस्या वाढत आहेत, तसेच शत्रू राष्ट्राकडून सातत्याने होणार्‍या आक्रमणांमुळे देशाच्या सीमा असुरक्षित झाल्या आहेत.

सैनिकांवरील गुन्हे मागे घ्या ! – हिंदुत्वनिष्ठ संघटना

देशाच्या सीमेवर दिवसरात्र लढणार्‍या सैनिकांवर काश्मीरमध्ये प्रविष्ट केलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत आणि काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी ‘राष्ट्रीय हिंदु आंदोलना’च्या…

जत येथील कन्नड कनिष्ठ महाविद्यालयातील पाश्‍चात्त्य दिवस साजरे न करण्याचा विद्यार्थिनींचा निर्धार !

‘व्हॅलेंटाईन डे’च्या विरोधात अपप्रकार कसे रोखावेत, पाश्‍चात्त्य ‘मदर्स डे, फादर्स डे, फ्रेंडशिप डे’ यांचे अनुकरण का करू नये’, याविषयी सौ. नीला हत्ती यांनी इयत्ता अकरावीच्या…

देशविरोधी घोषणा देणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यासाठी नवीन कायदा करावा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

उत्तरप्रदेशमधील कासगंज जिल्ह्यातील ‘तिरंगा यात्रे’वर धर्मांधांनी केलेली दगडफेक, ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा आणि तिरंग्याचा केलेला अवमान अन् अभाविपचे चंदन गुप्ता यांसारख्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्या यांचा निषेध…

सैन्याचा संयम सुटण्याआधी त्यांच्या प्रविष्ट केलेले गुन्हे मागे घेऊन काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

एकीकडे भारतीय सैन्यावर दगडफेक करणार्‍या ९ सहस्र ७३० देशद्रोह्यांवरील गुन्हे काश्मीर सरकार मागे घेते आणि दुसरीकडे सैन्याने आत्मरक्षणासाठी केलेल्या कारवाईच्या वेळी दोन दगडफेक करणारे देशद्रोही…