Menu Close

जळगाव येथील ‘माँ पद्मावती सन्मान मोर्च्या’त ६ सहस्रांहून अधिक समाजबांधव संघटित

मोर्च्यापूर्वी नूतन मराठा महाविद्यालयातील व्यासपिठावर राणी पद्मावती यांच्या प्रतिमेचे युवतींनी पूजन केले आणि उपस्थित सर्व मोर्चेकर्‍यांना राणी पद्मावती यांचा इतिहास समजावून सांगितला.

पोर्तुगिजांचा कार्निव्हल पेडण्यात नकोच ! – राष्ट्रप्रेमी नागरिकांची मागणी

पोर्तुगिजांनी आणलेला बीभत्स कार्निव्हल साजरा करणे म्हणजे पोर्तुगिजांच्या गुलामगिरीतून गोव्याला स्वतंत्र करण्यासाठी प्राणांची बाजी लावणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमानच आहे.

सामान्य जनतेला मिळणारी अन्यायकारक वागणूक थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – आधुनिक वैद्य उदय धुरी

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना न्याय, तर हिंदूंवर अन्याय केला जात आहे. लोकशाहीने चालणार्‍या देशात जनतेला रस्ते, पाणी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसाठी आंदोलने करावी लागतात.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक ! – संत शिओकांत, सिद्धाश्रम मठ, पुणे

गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले.

निपाणी येथील विराट हिंदू महासंमेलनात फॅक्ट आणि सनातनच्या ग्रंथ प्रदर्शनाला ८०० धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे १३ जानेवारीला म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर श्रीराम सेनेच्या वतीने विराट हिंदू महासंमेलनाचे  आयोजन करण्यात आले होते.

हिंदु जनजागृती समितीचे ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांतील डिसेंबर २०१७ च्या मासातील धर्मप्रसाराचे कार्य !

३.१२.२०१७ या दिवशी कल्याण (पूर्व) येथील जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात शौर्य जागरण कार्यक्रम झाला. हिंदु राष्ट्र सेनेचे श्री. आशिष पांडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.

स्वामी विवेकानंद जयंतीदिनी हिंदु जनजागृती समिती आणि जय श्रीराम ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने जाहीर प्रवचन सोहळा

सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण आणि धर्माचरण यांची आवश्यकता’, तर श्री. प्रशांत जुवेकर यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयांवर मार्गदर्शन केले.

चिंबळी (जिल्हा पुणे) गावातील मंदिर स्वच्छता मोहिमेत धर्मशिक्षणवर्गातील धर्माभिमान्यांचा पुढाकार !

१५ जानेवारी या दिवशी गावातील श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि श्री हनुमान मंदिराची सामूहिक स्वच्छता केली. या वर्गात देवळात योग्य पद्धतीने दर्शन कसे घ्यावे हा विषय घेण्यात…

देशाची अखंडता अबाधित राखण्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अनियंत्रित आणि वाढत्या लोकसंख्येमुळे देशातील उपलब्ध साधन-सुविदा, विकास दर, तसेच आर्थिक परिस्थिती यांवर गंभीर परिणाम होत आहेत.

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांची भोपाळ (मध्यप्रदेश) येथील ‘माखनलाल चतुर्वेदी विश्‍वविद्यालया’च्या कुलपतींशी सदिच्छा भेट

सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले की, संपूर्ण मानवजातीच्या उत्कर्षासाठी अध्यात्माचे महत्त्व वैज्ञानिक स्तरपर समाजासमोर आणण्याचा प्रयत्न ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’द्वारे केला जात आहे.