देशासाठी बलीदान दिले, त्यांचीच जयंती या देशात साजरी करावी. जाती-पातीचे राजकारण करणार्यांना धडा शिकवून अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा सर्वांनी संकल्प करावा.
अण्णानगर येथील श्री श्रीनिवास पेरुमल मंदिरात १७ डिसेंबरपासून साप्ताहिक धर्मशिक्षणवर्ग चालू करण्यात आला. पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी नामजप आणि प्रार्थना यांचे महत्त्व सांगितले.
जुईनगर येथील श्री स्वामी समर्थ मठ न्यास, सेक्टर २५ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित केलेल्या धर्मसभेत ते बोलत होते. ३०० हिंदूंनी या धर्मसभेचा लाभ…
हिंदु धर्म हा वसुधैव कुटम्बकम् म्हणजे सर्व सृष्टीला एका कुटुंबाप्रमाणे अव्याहतपणे समवेत घेऊन जाणारा एकमेव विशाल आणि व्यापक धर्म आहे.
बेंगळुरू येथील विजयनगरमध्ये १६ आणि १७ डिसेंबर २०१७ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विभागीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
असे कार्यक्रम होऊ देणे, म्हणजे युवा पिढीला भ्रष्ट करण्याचेच षड्यंत्र आहे. ‘सरकारनेच हा कार्यक्रम होऊ देऊ नये’, अशा प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केल्या.
द्वारकाधीश प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि गोरक्षक श्री. बापूजी शेलार यांनी पुढाकार घेऊन १५ गावांमध्ये सभेनिमित्त बैठका घेऊन प्रचार केला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी या बैठकीला संबोधित करतांना ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महत्त्व आणि आवश्यकता’ याविषयी माहिती दिली.
देशभरात लव्ह जिहादची समस्या भीषण झाली आहे. त्यामुळे केवळ सरकारवर सोडून चालणार नाही. लव्ह जिहादपासून आपल्या परिवाराचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.
ग्रामस्थांच्या वतीने आदल्या दिवशी सभेचे निमंत्रण देण्यासाठी दवंडी पिटवण्यात आली. गावातील १८० हून अधिक धर्माभिमानी सभेला उपस्थित होते.