Menu Close

राष्ट्र-धर्म कार्यासाठी प्रत्येकाने वेळ देणे आवश्यक ! – संतोष देसाई, हिंदु जनजागृती समिती

ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

उरण, धुतूम (जिल्हा रायगड) येथे प्रथमच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली

१९ नोव्हेंबर या दिवशी भैरवनाथ मंदिरात हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. हिंदु जनजागृती समितीचे वैद्य उदय धुरी यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. १३० धर्माभिमानी सभेसाठी उपस्थित…

श्रीक्षेत्र सज्जनगड येथील श्री रामदासस्वामी संस्थानच्या अध्यक्षपदी समर्थवंशज श्री. भूषण स्वामी यांची नियुक्ती !

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्री. भूषण स्वामी यांचे अभिनंदन करण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातन संस्थेचे साधक…

हिंदू समाज धर्मरक्षणार्थ कृतीशील झाल्यास विजय नक्की ! – धर्माभिमानी श्री. श्रीनाथ

संघटितपणे कृती करणार्‍या हिंदूंची संख्या अल्प आहे. असे असले, तरी हिंदु समाज धर्मरक्षणासाठी कृतीशील झाला, तर भगवंताच्या कृपेने आपण नक्कीच विजयी होऊ.

हिंदु राष्ट्राची स्थापना हाच हिंदु धर्मावरील समस्यांवर पर्याय ! – चेतन जनार्दन गाडी, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रीय अस्मिता यांची विटंबना मोठ्या प्रमाणात होत आहे.

३२ मण सुवर्ण सिंहासन पुन्हा हिंदवी स्वराज्य घडवण्याची स्फूर्ती देईल ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

केंद्र आणि राज्य शासन यांच्या साहाय्याविना रायगडावर ३२ मण सुवर्ण सिंहासन साकारण्यात येईल. हिंदु समाजाच्या साहाय्याने येत्या पावणेदोन वर्षांत या सिंहासनाचे काम पूर्ण केले जाईल.

आनंदमय जीवनासाठी गीतेचे तत्त्वज्ञान प्रेरणादायी ! – प्रकाश मालोंडकर, हिंदु जनजागृती समिती

‘क्रियायोग आश्रमा’च्या वतीने विद्यालयीन आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राऊरकेला (ओडिशा) येथील ‘सरस्वती शिशू मंदिरा’च्या सभागृहात ‘गीतापठण स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले होते.

कामोठे (नवी मुंबई) येथे प्रथमोपचार प्रशिक्षण विषयावर मार्गदर्शन !

आधुनिक वैद्य तांबेकर म्हणाले की, सध्या अपघात, जातीय दंगली, नैसर्गिक आपत्ती यांचे प्रमाण वाढत असल्याने आपल्याला प्रथमोपचाराचे प्रशिक्षण लाभदायक ठरते. यासाठी प्रत्येकाने याचे प्रशिक्षण घेणे…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतर्गत वणी आणि यवतमाळ येथे धरणे आंदोलन

आंदोलनात देशभरातील हिंदूंच्या हत्यांची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेला सांगून त्यातील तथ्य जनतेसमोर आणून त्यानुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

धर्माविना मनुष्य केवळ पशू आहे ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

मानवता हाच मोठा धर्म आहे, असे म्हटले जात असले, तरी धर्माशिवाय मनुष्य केवळ पशू आहे. मनुष्याला मनुष्यत्वाचे भान केवळ धर्माने होत असते.