बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सौ. सुमा पुथलत यांनी या वेळी नवरात्रोत्सवाचे महत्त्व सांगितले. तसेच त्यांनी कुलदेवतेच्या नामजपाचे महत्त्व विषद केले.
रोहिंग्यांना भारतात कोणी आणले याचा शोध घ्या. रोहिंग्यांची जात विंचवासारखी असून त्यांचे कितीही भले केले, तरी ते डंख मारल्याशिवाय रहाणार नाहीत. रोहिंग्याना वेळीच हाकलून दिले…
सध्याच्या व्यवस्थेत प्रत्येक स्तरावर हिंदु धर्माला विरोध करणार्यांना नेमले गेले. त्यांनी प्राचीन भारतीय कला, विद्या, परंपरा यांना समाजापासून दूर केले.
रा.स्व. संघाच्या वतीने दसर्याच्या निमित्ताने पथसंचलन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी विद्यालयात शस्त्रपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला १५० हून अधिक संघाचे स्वयंसेवक आणि…
हिंदु धर्मीय संघटित व्हावेत, या प्रामाणिक इच्छेतून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती कार्य करत आहे. या कार्यात सर्वांनी आपापल्या परीने योगदान दिले पाहिजे. मीही सनातनचा…
काश्मीरमधून साडे चार लाख हिंदूंना त्यांच्याच देशात विस्थापित व्हावे लागले असतांना म्यानमारमधील २३ सहस्र मुसलमान जम्मूमध्ये रहात आहेत. हज यात्रेला सरकारकडून कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले…
कबनूर (इचलकरंजी) येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने नवरात्रोत्सवात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजनाप्रसंगी ते बोलत होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि कबनूरमधील सर्व शिवप्रेमी यांचेसह ५०० हून अधिक…
आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे.
आदर्श नवरात्रोत्सव, हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता, स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता या विषयांवर समितीच्या वतीने प्रवचने घेण्यात आली. गरब्याच्या नावावर होणारी तरुणींची छेडछाड, लव्ह जिहाद रोखण्यासाठी तरुणांचे…