Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने सातारा येथे गणेशोत्‍सव मंडळांची बैठक पार पडली

सातारा – हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने श्री पंचपाळी हौद, दुर्गा माता मंदिर येथे गणेशोत्‍सव मंडळांच्‍या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली.

तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या संकल्‍पना राबवून गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबवा !

गणेशोत्‍सवातील तथाकथित जलप्रदूषणाचे कारण सांगून ‘कृत्रिम तलाव’ आणि ‘श्री गणेशमूर्तीदान’ या अशास्‍त्रीय संकल्‍पना राबवून श्री गणेशमूर्तींची घोर विटंबना थांबण्‍यात यावी, या मागणीचे निवेदन कोल्‍हापूर महापालिका…

उदयनिधी स्‍टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांच्‍या विरोधात कठोर कारवाईची मागणी !

 सनातन धर्माविषयी अत्‍यंत आक्षेपार्ह आणि धार्मिक भावना दुखावणारी विधाने करणारे तमिळनाडूतील मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन, कर्नाटकातील मंत्री प्रियांक खर्गे आणि द्रमुकचे खासदार ए. राजा यांच्‍या विरोधात…

उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे आणि ए. राजा यांना अटक न केल्यास देशभर आंदोलन – हिंदु जनजागृती समिती

देशातील विरोधी पक्षांचा समावेश असलेल्या ‘इंडिया’ आघाडीची बैठक मुंबईत झाल्यानंतर त्यातील सहभागी काही पक्षांकडून सनातन धर्माला लक्ष्य करण्याची चढाओढ लागली आहे.

कार्यान्वित न झालेली 45 ‘ट्रॉमा केअर सेंटर’ तातडीने सुरू करा ! – ‘सुराज्य अभियाना’द्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

रस्ते अपघातात जखमींना त्वरीत उपाचार मिळावेत, म्हणून राज्यात अनेक ठिकाणी ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्यात आली आहेत;

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले, ते देशासाठीच ! – रणजित सावरकर (स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू)

अमरावती – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ब्रिटिशांची क्षमा कधीच मागितली नाही.

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

भोपाळ (मध्यप्रदेश) – आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे…

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासकीय अधिकारी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना रक्षाबंधन !

रत्नागिरी – भावाचा उत्कर्ष व्हावा आणि भावाने बहिणीचे संरक्षण करावे, या भूमिकेतून रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा केला जातो.

‘हलालमुक्त गणेशोत्सव’ अभियानाला चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथून प्रारंभ !

चिपळूण – ‘हलालमुक्त भारत अभियाना’च्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा चालू आहे.

हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांवर एकमेव उपाय, म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

रत्नागिरी – आज जगात जेवढी राष्ट्रे आहेत, ती सर्व धर्माच्या आधारावरील आहेत. केवळ भारत देश ‘सेक्युलर’ आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश स्वतंत्र झाल्यावर त्यांचा ‘इस्लामी रिपब्लिक’…