Menu Close

पू. भिडेगुरुजी यांच्यावरील गुन्हा त्वरित मागे घेण्यात यावा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी धर्मबलसंपन्न अधिवक्त्यांची आवश्यकता ! – अधिवक्ता हरिशंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून…

साध्वी प्रज्ञासिंह यांचा छळ करणार्‍यांवर कठोर कारवाई करा ! – नरेंद्र केवले, शिवसेना शहरप्रमुख, अमरावती

छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…

गोवा सरकार आणि पुरातत्व खाते यांनी ‘हातकातरो’ खांबाकडे दुर्लक्ष केल्यास हिंदुत्वनिष्ठ पुढचा निर्णय घेतील !

वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…

राष्ट्रीय हिंदू आंदोलनांतील मागण्यांचे नायब तहसीलदारांना निवेदन

कोथरूड आणि चिंचवड येथे ११ जून या दिवशी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले होते. भर चौकात गोहत्या करणार्‍या केरळमधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर…

धर्मासाठी कितीही वेळा कारागृहात जाण्यास सिद्ध ! – यति मां चेतनानंद सरस्वती

डासना, उत्तरप्रदेश येथील सिद्धपीठ श्री प्रचंड चंडीदेवी मंदिराच्या यति मां चेतनानंद सरस्वती म्हणाल्या की, हिंदु धर्मासाठी कार्य करत असतांना माझे गुरु यति नरसिंहानंद सरस्वती महाराज…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संतांनी एकत्र यावे ! – पू. बाबा फलाहारी महाराज

लष्कर-ए-हिंदचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पू. बाबा फलाहारी महाराज म्हणाले की, राष्ट्रोत्थानाच्या कार्यात शिक्षण आणि धर्म हे दोन घटकच महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतात.

हिंदूंचे दमन रोखण्यासाठी हिंदूंचे सांप्रदायिक ऐक्य अपरिहार्य ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

एखादे हिंदु संत किंवा संघटना यांवर अन्याय होतो, तेव्हा तो केवळ त्या एका व्यक्तीवर किंवा व्यक्तीसमूहावर परिणाम करतो, असे नाही. अशी घटना संपूर्ण हिंदुत्वाच्या क्षेत्रावर…

संपूर्ण विश्‍वात हिंदु राष्ट्र स्थापन करायचे आहे ! – अधिवक्ता हरि शंकर जैन

आज शिक्षणात वेद आणि धर्मशास्त्र शिकवले जात नाही. शासकीय शाळांमध्ये केवळ निधर्मीवादच शिकवला जातो. हिंदु राष्ट्राचे बीज प्रथम शिक्षणक्षेत्रात रोवायला हवे.

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी संघटित कार्य करून जनजागृती करा ! – श्री. सुनील घनवट

अधर्माचरण हे सर्व समस्यांचे मूळ कारण असल्याने हिंदूंना धर्मशिक्षण देण्यावर भर द्यायला हवा. सामाजिक दृष्प्रवृतींच्या विरोधात संघर्ष करण्याची भावना जागृत करणे आवश्यक आहे.