Menu Close

आयुर्वेद उपचारांना डावलून रुग्णांना वंचित ठेवणारी विमा आस्थापने समाजद्रोहीच ! – आधुनिक वैद्य उदय धुरी

आयुर्वेदाचे महत्त्व जाणून आता पाश्‍चात्त्य देश आयुर्वेदिक औषधांचे पेटंट घेऊ पहात आहे. असे असतांना आयुर्वेद हे शास्त्र नाही, असा युक्तीवाद करत ते उपचार घेणार्‍या शेकडो…

बांगलादेशमध्ये हिंदु राष्ट्र स्थापन केल्याविना आम्ही स्वस्थ बसणार नाही ! – श्री. सुभाष चक्रवर्ती

बांगलादेशातील अत्याचारित आणि पीडित हिंदूंना त्यांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशात स्वतंत्र भूमी देण्यासाठी भारत शासन आणि हिंदुत्वनिष्ठांनी साहाय्य करून तेथील शासनावर दबाव आणला पाहिजे.

देशातील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सनातन संस्थेच्या खांद्याला खांदा लावून काम करावे ! – ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल

हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या अनेक संघटना देशात आहेत; मात्र हे कार्य करतांना साधनेचा पाया ठेवून कार्य करणारी संस्था म्हणजे केवळ सनातन संस्था आहे.

प्रत्यक्ष कृतीद्वारे हिंदूंमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला ! – श्री. राजन गुप्ता

संघटनेकडून झालेल्या कार्याचा आढावा देतांना अलवर, राजस्थान येथील हिंदु शक्ती वाहिनीचे श्री. राजन गुप्ता म्हणाले, हिंदूंना त्यांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती आहे; मात्र अन्य धर्मियांच्या धर्मग्रंथांविषयी माहिती…

स्वातंत्र्यसैनिकांचे अपूर्ण कार्य आम्हाला पूर्ण करायचे आहे ! – हिंदूभूषण ह.भ.प श्याम महाराज राठोड

देशाला उघडपणे आव्हान देणार्‍या शक्ती या देशात कार्य करत आहेत. गाय उघडपणे कापणार्‍यांवर नव्हे, तर गायीला भाकरी देणार्‍यांवर कारवाई होत आहे.

पुण्यामध्ये सनबर्न फेस्टिव्हलच्या विरोधातील आंदोलनाला श्रीकृष्णकृपेनेच यश ! – श्री. अभिजीत देशमुख, पुणे

हिंदुत्वनिष्ठांनी केलेला तीव्र विरोध आणि माहिती अधिकाराचा वापर यांमुळे सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांना अवैध कारणांसाठी शासनाने एकूण ३ कोटी ३३ लाख रुपयांचा दंड ठोठवला. आंदोलनाचे यश…

मंदिर सरकारीकरणातील अपप्रकार रोखण्यासाठी जनआंदोलन उभारायला हवे ! – अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदु विधीज्ञ परिषद

महाराष्ट्रात शासनाने ‘मंदिरांमध्ये विश्‍वस्तांकडून भ्रष्टाचार होतो’, असे कारण पुढे करून ५ मोठी मंदिरे अधिग्रहीत केली. अशाने मंदिरांतील धनाची लूट थांबलेली नाही. ही मंदिरे शासनाने घेतल्यावर…

पुरातत्व विभागाची आतापर्यंतची भूमिका हिंदुद्रोही ! – श्री. अनिल धीर, भारत रक्षा मंच

पुरातत्व विभाग हा वर्ष १८८२ मध्ये ब्रिटीशांनी चालू केला. त्यामध्ये आजपर्यंतच्या एकाही राज्यकर्त्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा केलेली नाही. देशात यापूर्वी घडलेल्या घटना आणि हिंदूंची श्रद्धास्थाने…

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये प्रतिमास धर्मशिक्षण दिल्याने हिंदूसंघटनाला आरंभ ! – श्री. बिकर्ण नासकर, हिंदुत्वनिष्ठ, बंगाल

बंगालमधील २१ मंदिरांमध्ये पहाटे नामजप लावला जातो, तसेच त्या मंदिराच्या माध्यमातून हिंदूंना प्रतिमास धर्मशिक्षण दिले जात आहे. त्यामध्ये त्या मासामध्ये येणारी एकादशी, सण, उत्सव यांविषयी…

सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध केलेल्या कार्यामुळे समाजामध्ये जागृती होण्यास प्रारंभ ! – अधिवक्ता श्री. नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

समाजामध्ये सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात जागृती वाढत आहे. या कार्यामध्ये  हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग आणि उत्साहही वाढत आहे. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच हे अभियान यशस्वी होत आहे.