Menu Close

बांगलादेशच्या स्वातंत्र्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली ! – अधिवक्ता श्री. रवींद्र घोष, बांग्लादेश माइनॉरिटी वॉच, बांग्लादेश

बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर तेथील शासनाने संविधानामध्ये इस्लाम धर्मानुसार आचरण करण्याचे कलम घुसडले.

हिंदु धर्मप्रसाराच्या कार्याचा तेजोमय परिणाम कुणीही थांबवू शकणार नाही ! – पू. सिरियाक वाले, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’

पूर्वी २२ भाषांत असलेले हे संकेतस्थळ आता मात्र केवळ २० भाषांत आहे; कारण एका देशातील धर्मांधांनी आमच्या साधकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांनी ‘इसिस’च्या आतंकवाद्यांचे…

श्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणार्थ सर्वत्रच्या हिंदूंनी पुढाकार घेणे आवश्यक ! – मरवनपुलावू सच्चिदानंदन, श्रीलंका

दोनच आठवड्यांपूर्वी एका बौद्ध संघटनेने श्रीलंकेला ‘बौद्ध राष्ट्र’ घोषित केले. आज श्रीलंकेत २ जिल्हे मुसलमानबहुल आहेत; मात्र ३० वर्षांपूर्वी ३० टक्के असणारे हिंदू तेथे आता…

सनातन-निर्मित ‘बोधकथा’ या तमिळ भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन

ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील श्री. मुरली मनोहर…

‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात विदेशी हिंदूंच्या समस्यांना फुटली वाचा !

१५ जूनला झालेल्या ‘विदेशी हिंदूंचे रक्षण’ या उद्बोधन सत्रात मरवनपुलावू सच्चिदानंदन, श्रीलंका, ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे अधिवक्ता रवींद्र घोष, ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले…

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आपत्कालीन प्रशिक्षण घेऊन सिद्ध रहाणे आवश्यक ! – श्री. आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

भविष्यकथनाच्या प्रचलित विविध पद्धतींपैकी एक असलेल्या नाडीभविष्यात म्हटले आहे की, येणार्‍या काही दिवसांमध्ये पृथ्वीवरील ६५ ते ७५ राष्ट्रांमध्ये प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी घडेल. नैसर्गिक…

निधर्मीवादाद्वारे हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र ! – डॉ. नील माधव दास, संस्थापक अध्यक्ष, तरुण हिन्दू, झारखंड

देशामध्ये शेतकर्‍यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतांनाही केंद्रशासन सध्या मुसलमानांवर धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली ५०० कोटी रुपयांच्या विविध योजना आणि अनुदान देत आहे.

कन्हैयाकुमार’सारख्या राष्ट्रविरोधी प्रवृत्ती हे ‘एन्.सी.ई.आर्.टी.’ सारख्या संस्थांचे फलित ! – श्री. नीरज अत्री, ‘नॅशनल सेंटर फॉर हिस्टॉरिकल रिसर्च अँड कम्पॅरिटिव्ह स्टडी’

अहिंदू पंथांविषयी खोटी माहिती देऊन त्याविषयी एक सहानुभूती निर्माण करण्यात आली आहे. अशा अभ्यासामुळेच कन्हैयाकुमारसारखे विद्यार्थी सिद्ध होतात आणि देशविरोधी कृत्यांत सहभागी होतात.

लोकशाहीचाच उपयोग करून काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्याचे राष्ट्रघातकी षड्यंत्र ! – श्री. अजय च्रोंगू, ‘पनून काश्मीर’

फुटीरतावादी नेत्यांपैकी काही जणांना समवेत घेऊन काश्मीरची समस्या सोडवण्याचा भारत शासनाचा प्रयत्न तकलादू आणि काश्मीरला विनाशाकडे नेणारा आहे.

इतिहासाच्या विकृतीकरणाविरुद्ध निरपेक्ष भावाने लढा देणारे चंदीगड येथील नीरज अत्री यांनी गाठला ६१ टक्के आध्यात्मिक स्तर ! 

सत्काराला उत्तर देतांना श्री. अत्री अत्यंत नम्रपणे म्हणाले की, मी काही फार मोठे कार्य केलेले नाही. मी माझे कर्तव्य केले. ‘येणार्‍या पिढीला खरा इतिहास कळावा…