Menu Close

हिंदु समाजाला ‘हिंदु राष्ट्रा’च्या विचारधारेत आणण्यासाठी वैचारिक धर्मयोद्धे बना ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण हे संथ गतीने पसरणारे विष आहे. ते हिंदु समाजावर दूरगामी भयावह परिणाम करणारे आहे. ज्ञानशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून तिचा…

‘गोरक्षकांवर बंदी घाला’ अशी याचिका दाखल करण्यात येते, यापेक्षा दुर्दैव ते काय ? – चेतन शर्मा, पीपल फॉर अ‍ॅनिमल, मुंबई

गोहत्या हे जागतिक तापमानवाढीचेही एक कारण आहे. देशात एकीकडे गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते, तर दुसरीकडे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोे. अशाने समतोल…

हिंदु जनजागृती समितीच्या अधिकृत फेसबूक पानावरून होणाऱ्यां अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या थेट प्रक्षेपणाला सहस्रो हिंदूंचा प्रतिसाद !

१४ जूनपासून चालू झालेल्या या अधिवेशनाचे हिंदु जनजागृती समितीच्या ‘हिंदू अधिवेशन’ या अधिकृत फेसबूक पानावरून हे प्रक्षेपण करण्यात आले.

गोरक्षणासाठी देशव्यापी आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. हनुमंत परब, गोवंश रक्षा अभियान, अध्यक्ष

ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.

गोहत्याबंदीसाठी हिंदूंचा दबावगट बनवण्याला पर्याय नाही ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांकडे गोहत्याबंदीची मागणी करणार्‍या काँग्रेसने मतांच्या लांगूलचालनासाठी स्वातंत्र्यानंतर गोहत्याबंदी मागे घेतली. गाय हे केवळ हिंदूंचेच नव्हे, तर पारसी, जैन आदी पंथियांचेही श्रद्धास्थान आहे, तरीही…

गोरक्षण होण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक आहे ! – अधिवक्ता सुरेशचंद्र पंडा, बिश्‍वो गो सुरख्या बाहिनी, ओडिशा

गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्‍या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने…

देशात गोवंशहत्या बंदी कायदा व्हायलाच हवा ! – प.पू. साध्वी सरस्वतीजी

केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्‍चित कठोर…

हिंदूंवर कितीही अन्याय केला, तरी हिंदु राष्ट्र येणारच ! – श्री. अभय वर्तक, सनातन संस्था

हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.

देशावर इंग्रजांनी लादलेले फसवे लोकराज्य हटवावेच लागेल ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सार्‍यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…

गोमातेची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या ! – प.पू. साध्वी सरस्वती

प्रभु श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीत आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी लढावे लागत आहे, हे खेदजनक आहे. आज हिंदूंनाच धर्म सांगून हिंदू…