Menu Close

उंचगाव (जिल्हा कोल्हापूर) गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंगे काढावेत ! : ग्रामसभेत ठराव

उंचगाव गावातील मदरसा आणि मशिदी यांवरील भोंग्यांमधून पुष्कळ आवाज येतो. त्याचा त्रास परिसरात रहाणारे वयोवृद्ध, आजारी, हृदयविकार असलेले नागरिक आणि लहान मुले यांना होतो.

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत यवतमाळ जिल्ह्यातील विविध उपक्रमांत धर्माभिमान्यांचा सहभाग उल्लेखनीय !

वणी येथील श्री दत्त मंदिराच्या स्वच्छतेनंतर श्री दत्तगुरूंना ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना उत्तम आरोग्य लाभून हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी साकडे…

नाशिक येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

सैनिकांवर होणारी दगडफेक रोखण्यासाठी त्यांना सर्वाधिकार देऊन दगडफेक करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे प्रविष्ट करावेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.

मुंबई येथे हिंदुत्वनिष्ठांकडून आद्य क्रांतीकारक वासुदेव फडके यांच्या स्मारकाची स्वच्छता !

इतिहास पुसला जात नाही. इतिहासातून स्मृतींना उजाळा मिळतो. क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष यांनी राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग केला. अशाच त्यागाची आज राष्ट्राला आवश्यकता आहे.

विक्रोळी येथील युवा शौर्य जागरण शिबिरात स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग घेण्याची मागणी !

मुंबई येथील शिवकार्य प्रतिष्ठान या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने विक्रोळीतील कन्नमवारनगर येथील छत्रपती संभाजी महाराज मैदानात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त युवा शौर्य जागरण शिबीर पार पडले.

नागपूर येथील श्री सरस्वति मंदिर आणि श्री शीतलमाता मंदिर येथे हिंदुत्वनिष्ठांकडून साकडे

नागपूर येथील काटोलमधील श्री सरस्वति मंदिर आणि सूर्यनगरमधील श्री शीतलमाता मंदिर येथे ‘साधना आणि हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयांवर अनुक्रमे सौ. मंगला पागनीस आणि श्रीमती…

आतंकवादी संघटनेची शाळा चालवायला घेणारे अबू आझमी आणि काश्मीरमध्येे दगडफेक करणारे यांवर कठोर कारवाई करा – हिंदुत्वनिष्ठ

शाळा चालवण्यासाठी वा खरेदी करण्यासाठी अबू आझमी यांच्याकडे एवढा सर्व पैसा कुठून आला ? ही शाळा वादग्रस्त आणि बंदी आलेल्या संघटनेची असल्याने कोणत्याही परिस्थितीत अबू…

हिंदूंची स्थिती पालटण्यासाठी धर्माचरण करणे आवश्यक ! – कु. अदिती सुखटणकर, हिंदु जनजागृती समिती

आज हिंदू आणि हिंदु धर्म यांच्यावर जेही संकट आले आहे, त्याला मूळ कारण अधर्म आहे. आज हिंदूंना धर्मशिक्षण नसणे आणि पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणे यांमुळे…

अमरावती येथे शिवसेना जिल्हा उपप्रमुखांकडून शौर्य जागरण उपक्रमातील सहभागी विद्यार्थ्यांना ‘रामरक्षा’ लघुग्रंथ भेट

हिंदु राष्ट्र जागृती अभियानांतर्गत येथील माळीपुरा भागातील कानोबा देवस्थान येथे शौर्य जागरण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १ ली ते १० वीपर्यंतच्या ३५…

हिंदूंच्या सर्व समस्यांचा अंत हिंदु राष्ट्रातच होणार ! – पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सरकार हिंदूंची मंदिरे कह्यात घेते; परंतु एकही मशिद किंवा चर्च कह्यात घेत नाही. हिंदूंच्याच मंदिरांतील पैसे घेऊन मुसलमानांना हज यात्रेसाठी ८०० कोटी रुपयांचे अनुदान देण्यात…