Menu Close

होलिकोत्सवातील गैरप्रकार रोखण्याचे नंदुरबार येथील जिल्हाधिकार्‍यांचे आश्‍वासन

होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याच्या नावाखाली अनुचित प्रकार करणार्‍यांवर विशेष लक्ष दिले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी…

शासनाने शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान द्यावे – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

ज्या गोष्टींमुळे प्रदूषण होते अशा गोष्टींना प्रोत्साहन देण्याऐवजी, तसेच हज यात्रेसारख्या धार्मिक यात्रांना कोट्यवधी रुपयांचे अनुदान देण्यात व्यय करण्याऐवजी शाडू मातीच्या मूर्तीला प्रोत्साहित करण्यासाठी अनुदान…

राम गोपाल वर्मा यांनी जाग​तिक महिला दिनी महिलांवर केलेल्या विकृत ट्वीटला ‘रणरागिणी’चे प्रत्युत्तर !

राम गोपाल वर्मा यांच्या विकृत दृष्टीला महिलांमध्ये केवळ सनी लिऑन दिसत आहेत; मात्र तीच महिला रणचंडीचे रूप धारण करू शकते, झाशीची राणी लक्ष्मीबाई होऊ शकते,…

महाभयंकर संकटे आज हिंदूंसमोर असून शौर्य हेच त्यावर उत्तर आहे ! – सौ. गौरी खिलारे, रणरागिणी शाखा

देव, देश आणि धर्म यांच्याप्रती शौर्य गाजवण्यासाठी भारतीय सक्षम आहेत. गांडीवधारी अर्जुन, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबाई यांसारख्या अनेक महापुरुषांच्या परंपरांचा प्रत्येक भारतियाला…

इंदूर (मध्यप्रदेश) येथे भगवान शिवाचा लेखाद्वारे अवमान करणार्‍या संपादकाला अटक

आरोपी पत्रकाराने यापूर्वी वर्ष २०१४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या एका लेखावरूनही वाद निर्माण झाला होता. सदर पत्रकार मूळ हिंदु असून त्याने मुसलमान मुलीशी विवाह करून धर्मपरिवर्तन…

हिंदु जनजागृती समिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न सत्यात उतरवेल ! – पू. कुंभार महाराज

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. हेमंत सोनवणे यांनी पू. कुंभार महाराज यांना दैनिक सनातन प्रभातचा अंक भेट देऊन त्यांचे कार्यासाठी शुभाशीर्वाद घेतले.

उज्जैन (मध्यप्रदेश) : सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रदर्शनाचे आयोजन !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथील विश्‍वप्रसिद्ध श्री महाकाल मंदिरात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अध्यात्मप्रसार करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मराठीचे थोर पुरस्कर्ते ! – डॉ. उदय धुरी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ऊर्दू आणि पारसी भाषेतील शब्दांना राजव्यवहारकोषातून काढून टाकले. हेच स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही ओळखले होते.

अखंड हिंदुस्थान करणे हीच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना खरी आदरांजली ! – अधिवक्ता गोविंद गांधी, उपाध्यक्ष, हिंदु महासभा महाराष्ट्र प्रदेश

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे केलेले समाजसुधारणेचे कार्य हे अविस्मरणीय आहे. हिंदु समाजातील अनेक रुढी, प्रथा, परंपरा यांविरुद्ध लढा दिला आणि समाजातील अनिष्ट…

महू (इंदौर, मध्यप्रदेश) : हिंदु युवा वाहिनीच्या वतीने आयोजित बैठकीत हिंदु जनजागृती समितीद्वारे उद्बोधन !

अनेक संघटना कार्य करीत असूनही हिंदूंवरील अन्याय दिवसेंदिवस वाढतच आहे; कारण हिंदु संघटना हिंदु समाजाला धर्माशी जोडण्यास अल्प पडल्या. आज हिंदूंसाठी पुढाकार घेऊन कार्य करणारे…