मी आजही वेदमंत्रांचा जप करतो. भारत म्हणजे हिंदु धर्म. तो कोणत्याही जातीशी संबंधित नाही. तो सदैव वहाणार्या पवित्र गंगानदीसारखा आहे. आपल्याकडील अनेकांना वेद म्हणजे काय…
वर्धा येथे १७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील प्रांत कार्यालयात श्री. शशिकांत किल्लेदार आणि पोलीस निरीक्षक श्री. बिपीन हसबनीस यांना निवेदन…
प्रजासत्ताक दिनाच्या कालावधीत होणारा राष्ट्रध्वजाचा मान राखा आणि शासनाने बंदी घातलेल्या प्लास्टिकच्या ध्वजांची विक्री करणार्यांवर गुन्हे प्रविष्ट करा, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
म. गांधी यांनी हिंदूंची जेवढी हानी केली, तेवढा अन्याय आणि हानी कोणी केली नाही. काश्मीरची समस्या निर्माण होण्यास जवाहरलाल नेहरू हे उत्तरदायी आहेत. सरदार वल्लभभाई…
राष्ट्रध्वजाच्या संदर्भात हिंदु जनजागृती समिती करत असलेले प्रबोधन अत्यंत स्तुत्य आहे. या विषयाच्या संदर्भात निवेदन देण्यापेक्षाही अधिक कृती होणे अपेक्षित आहे.
२६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या विक्रीवर बंदी आणावी, तसेच या संदर्भात जनतेमध्ये जागृती करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हा प्रशासनाकडे एका…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ जानेवारी या दिवशी कुकडे गल्ली येथे सौ. रुपाली दिलीप चोरगे यांच्या घरी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी…
काश्मीरमध्ये ९० च्या दशकात आतंकवाद फोफावत असतांना भारतातील अन्य हिंदू ‘आम्हाला काय करायचे त्याचे’ या तटस्थ भूमिकेत राहिले. हिंदू संघटित होऊन हिंदूंच्या साहाय्यासाठी धावून गेले…
येथील ‘वीर सावरकर युथ असोशिएशन’च्या वतीने ‘स्वच्छ भारत स्वच्छ रायचूर’ मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेच्या समारोपाचा १०० वा रविवार १५ जानेवारी २०१७ या दिवशी श्रमदान…