Menu Close

भारतीय संस्कृतीचे आचरण करा ! – सौ. अनिता बुणगे

भारतीय संस्कृतीचे महत्त्व लक्षात घेऊन तिचे आचरण करा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. अनिता बुणगे यांनी येथील हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात केले. या वेळी संक्रांतीचे…

हिंदु जनजागृती समितीचे कार्य सीमेवरील सैनिकांप्रमाणे – सिद्धेश्‍वर भोसले, विभागप्रमुख, शिवसेना, सोलापूर

सीमेवरील सैनिक जसे शत्रूशी लढत आहेत, तसे हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते हिंदु धर्मावर होणार्‍या आक्रमणांच्या विरोधात लढत आहेत, असे गौरवोद्गार येथील शिवसेनेचे विभागप्रमुख श्री. सिद्धेश्‍वर…

राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्याच्या संदर्भात पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे निवेदने

राष्ट्रीय सणांच्या दिवशी उत्साहाच्या भरात घेतलेले कागदी, तसेच प्लास्टिकचे राष्ट्रध्वज थोड्या कालावधीतच रस्त्यावर पडलेले आढळून येतात. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखण्याची शिकवण न रुजल्याने देशात…

केवळ सण-उत्सवापुरते नव्हे, तर हिंदूंनी अखंड संघटित रहायला हवे ! – विनोद रसाळ

हिंदु धर्मावर होणारे आघात पहाता केवळ सण-उत्सवांपुरते एकत्रित न येता अखंड संघटित रहायला हवे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद रसाळ यांनी केले. बाळे…

पनून कश्मीर आणि हिंदु राष्ट्र यांची स्थापना होईपर्यंत कार्य करत रहाणे, हे आपले दायित्व ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

काश्मीरमधून हिंदूंचे पलायन झाले असले, तरी आम्ही अद्याप हार मानलेली नाही. आमचे दायित्व आहे की, पनून कश्मीरची स्थापना आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होईपर्यंत कार्य करत…

देहली : साम्यवाद्यांच्या विरोधानंतरही जेएनयू मध्ये ‘एक भारत अभियान – कश्मीर की आेर’ वर आयोजित सेमीनार यशस्वीरीत्या संपन्न

राष्ट्रविरोधी वातावरण असणार्‍या जेएनयू मध्ये हा कार्यक्रम आयोजित करणे एक कौतुकास्पद कार्य आहे. यासाठी पनून कश्मीर आणि अभाविप यांचे अभिनंदन ! काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हा…

धर्म समजल्याशिवाय राष्ट्राचा विकास अशक्य ! – पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देश आणि धर्म या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, असा भ्रम राजकारण्यांनी पसरवलेला आहे. आद्य शंकराचार्यांनी प्रत्येक प्राणिमात्राची ऐहिक आणि पारमार्थिक उन्नती आणि समाजव्यवस्था उत्तम रहावी,…

हिंदु जनजागती समिती करीत असलेले कार्य काळाची आवश्यकता !  – राजेंद्र देवळेकर, महापौर कल्याण-डोंबिवली महापालिका

हिंदु जनजागृति समिती आणि सनातनचे कार्य मला माहीत आहे. सर्वप्रथम राष्ट्रहित येते आणि त्यासाठी समितीचे उपक्रम छान असतात, असेच कार्य पुढे चालू ठेवा, असे सांगून…

अध्यात्माच्या प्रसारानेच खरी सामाजिक समरसता शक्य : पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे, हिंदु जनजागृती समिती

अध्यात्म समजल्याविना कोणत्याही समस्या आपण मुळापासून सोडवू शकणार नाही. सध्या सामाजिक समरसतेची चर्चा होत असते. जेव्हा जातीभेद विसरण्याचा संदेश दिला जातो, तेव्हा २ जाती वेगवेगळ्या…

यवतमाळ येथे मोहल्ला अस्सी आणि रईस या चित्रपटांच्या विरोधात निवेदन

मोहल्ला अस्सी आणि रईस या राष्ट्र आणि धर्म द्रोही चित्रपटांचे प्रदर्शन करू नये, यासंदर्भात येथील चित्रपटगृहांचे मालक आणि व्यवस्थापक यांना निवेदने देण्यात आली.