Menu Close

विरार (मुंबई) येथील जय हिंदुत्व आणि युवा सेना यांच्या धर्माभिमानी युवकांनी थांबवला देवतांचा अवमान !

अनेक हिंदू घरामध्ये नको असलेली देवतांची चित्रे शहरातील पारा, कठडा अशा ठिकाणी आणून ठेवतात. त्या ठिकाणी घाणीमध्ये देवतांची छायाचित्रे आणि मूर्ती अस्ताव्यस्त पडलेल्या आढळतात; मात्र…

शिवपाडी (कर्नाटक) येथे प्रांतीय हिंदु अधिवेशनात संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांचा सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवपाडी, मणिपाल येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रांतीय हिंदु अधिवेशनाचे उद्घाटन रविवार, ११ डिसेंबर या दिवशी पेजावर स्वामीजी श्री श्री श्री विश्‍वप्रसन्न…

सोलापूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेनंतरच्या ठिकठिकाणच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद !

३१ डिसेंबरमुक्त सोलापूर करण्यासाठी ठिकठिकाणी फलकप्रसिद्धी करून हस्तपत्रके, भित्तीपत्रके लावण्याचे; तसेच स्वाक्षरी मोहीम राबवून प्रशासनाला निवेदन देण्याचे निश्‍चित झाले. सर्व धर्माभिमान्यांनी राष्ट्रीय हिंदु आंदोलनात सहभागी…

देशाची म्लेंच्छबाधा दूर करण्यासाठी शिवचरित्र अभ्यासा ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

ज्याप्रमाणे भूतबाधा होते, अन्नातून विषबाधा होते, तशी या देशाला म्लेंच्छबाधा झाली आहे. ही बाधा नष्ट करायची असेल, तर प्रत्येक तरुणाने प्रखर धर्माभिमान आणि देशाभिमान चित्तात…

हिंदु जनजागृती समितीचे उपक्रम चांगलेच ! – कराड पोलीस

ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान केल्यामुळे होणारे अपप्रकार रोखण्याविषयीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठांनी दिले.

माजी कृषिमंत्री शशिकांतभाऊ सुतार यांच्या हस्ते समितीचे श्री. कृष्णाजी पाटील यांचा सत्कार

या वेळी श्री. कृष्णाजी पाटील यांनी त्यांच्या मनोगतात ‘शिवसेना हा हिंदुत्वासाठी लढणारा एकमेव राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हिंदूंना नेहमीच शिवसैनिकांचा आधार वाटतो’ अशी भावना व्यक्त…

स्त्रियांनी गार्गी, जिजाऊ, अहिल्या, लक्ष्मीबाई यांचा आदर्श ठेवावा ! – सौ. नयना भगत, रणरागिणी शाखा

पूर्वी आक्रमकांच्या काळात देव, देश, धर्म यांवरील श्रद्धा, अभिमान आणि स्वतःच्या अंगीभूत गुणांनी स्त्रियांनी समाजाला आधार देऊन इतिहासात स्थान मिळवले. आजच्या स्त्रिया मात्र आपला दैदिप्यमान…

देशासमोरील संकटे आणि स्त्रियांवरील वाढते अत्याचार यांना प्रतिबंध करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य ! – सौ. पल्लवी लांजेकर

सौ. लांजेकर म्हणाल्या, मी एकटा काय करणार?, असे म्हणून गप्प बसू नका ! असे अनेक एकटे एकत्र आले, तर राष्ट्रोद्धाराला वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद…

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, मुंबई विभागाच्या वतीने उत्साहपूर्ण वातावरणात शिवप्रताप दिन साजरा !

अफझलखानाचा वध केल्यानंतर शिवरायांच्या सामर्थ्याची कीर्ती देशभर पसरली होती. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रावर चाल करून येण्याचे औरंगजेबाचे कधीही धाडस झाले नाही. हिंदूंनीसुद्धा असा धाक निर्माण करणे…

आदर्श पिढीसाठी माता-पिता आणि गुरु यांनी मुलांवर योग्य संस्कार करणे आवश्यक ! – अधिवक्ता सुब्रह्मण्य

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ४ डिसेंबरला होळेहोन्नूर येथील सत्यधर्म कल्याण मंदिरामध्ये हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला समितीचे श्री. विजय रेवणकर, रणरागिणी…