Menu Close

अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या केकच्या रंगामध्ये पालट !

हिंदु जनजागृती समितीने प्रबोधन केल्यानंतर अकोला येथे साकारण्यात येणार्‍या राष्ट्रध्वजाची प्रतिकृती असलेल्या २३५ फुटांच्या केकच्या रंगामध्ये पालट करणार असल्याचे आश्‍वासन समितीला देण्यात आले.

मुंबई : क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांविषयी माहितीचे सचित्र प्रदर्शन !

देवनार दत्ताराम गणपत पाटील इस्टेट, सायन ट्रोम्बे येथील मातोश्री विद्यामंदिर या शाळेत ९ ऑगस्ट या दिवशी क्रांतीदिनानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे सचित्र प्रदर्शन लावण्यात…

एर्नाकुलम, केरळ येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे राष्ट्रध्वजाविषयी प्रबोधन

प्लॅस्टिकचे ध्वज वापरणे, तोंडवळ्यावर राष्ट्रध्वज रंगवणे, राष्ट्रध्वजासारखे कपडे परिधान करणे इत्यादी अयोग्य कृतींमुळे राष्ट्रध्वजासह राष्ट्राचाही अवमान होतो.

ठाणे जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहीम !

राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांवर बंदी घालण्यात यावी, या संदर्भात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे, डोंबिवली आणि अंबरनाथ येथील शाळांमध्ये मुख्याध्यापकांना निवेदन देण्यात आले.

कराड आणि वडूज येथेही पोलीस अन् प्रशासन यांना निवेदन

राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी येथील नायब तहसीलदार मीनल भामरे, कराड तालुका ग्रामीण पोलीस, कराड शहर पोलीस, गटविकास अधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळा ! – राष्ट्रध्वज अंबरनाथ तालुका स्तरीय समितीचे आवाहन

प्लास्टिकचा राष्ट्रध्वज इतरत्र कुठे विकत असल्यास त्यावर कारवाई करण्यात यावी आणि रस्त्यावर ध्वज टाकून त्याची विटंबना होऊ नये, या संदर्भात तसेच शाळांमधून राष्ट्रध्वजाचा मान राखावा…

स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता ! – सौ. नंदा खंडागळे, रणरागिणी

आज स्त्रियांवर होणार्‍या अत्याचारांनी परिसीमा गाठली आहे. यामुळे स्त्रियांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासमवेत स्वतःची शारीरिक क्षमता वाढवणेही महत्त्वाचे आहे.

पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान संरक्षक कृती समितीची स्थापना !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात धार्मिक प्रथा-परंपरांचे पालन न होणे, गोशाळेतील गायींचा प्लास्टिक खाऊन मृत्यू होणे, तसेच प्रक्षाळपूजेसारख्या मुख्य धार्मिक विधींच्या तिथी पालटून प्रक्षाळपूजा करणे, असे मनमानी…

हिंदु राष्ट्र येण्यासाठी प्रत्येक हिंदूंची मने जुळायला हवीत ! – अधिवक्ता अनंत देशपांडे

स्वातंत्र्यानंतर सर्व शासनकर्त्यांनी हिंदूंचा अवमान करून हिंदूंना एकमेकांपासून तोडण्याचेच कार्य केले. गांधी-नेहरू यांच्यासह काँग्रेसने हिंदु धर्माची सर्वांत मोठी हानी केली आहे.

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती यांचे एक भारत अभियान-कश्मीर की ओरच्या चळवळीला आशीर्वाद !

कोणत्याही समस्येशी लढण्यासाठी मनोबळाला आध्यात्मिक बळाचीही आवश्यकता आहे. आध्यात्मिक बळ नसेल, तर त्यागापासून चालू झालेली वाटचाल उपभोगाकडे कधी पोहोचली, हे ही कळत नाही आणि आंदोलन…