Menu Close

खाली पडून खराब झालेल्या राष्ट्रध्वजासमवेत सन्मान पेटी जिल्हाधिकार्‍यांना सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीने २६ जानेवारीला राबवलेल्या ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या मोहिमेअंतर्गत खराब झालेले, खाली पडलेले राष्ट्रध्वज ‘सन्मान पेटी’मध्ये जमा करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

वर्ष २०२५ चा गुढीपाडवा हिंदु राष्ट्रात साजरा केला जाईल ! – सद्गुरु स्वाती खाडये

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी कुडाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला ४ सहस्रांहून अधिक हिंदूंची उपस्थिती होती.

ग्रामसुधारणा समिती, जमालपूर आणि हिंदु जनजागृती समिती यांनी आयोजित केलेले हिंदूजागृती संमेलन

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

यावल (जिल्‍हा जळगाव) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदूंंचा कृतीशील होण्‍याचा निर्धार !

हलाल प्रमाणपत्रातून मिळणार्‍या पैशाचा वापर कुठे केला जातो, याची चौकशी करायला हवी ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंनी धर्मासाठी वेळ देण्याची आवश्यकता ! – अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी ऋषिराजजी महाराज

हिंदूंनी संघटित होऊन धर्म आणि उपासना यांसाठी वेळ दिला, तरच धर्मावरील आघात रोखले जाऊ शकतात, असे स्पष्ट मत गोवर्धन मथुराचे श्री श्री १००८ अनंत महामंडलेश्वर…

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

कराड येथील पोतले गावामध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतीच हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात आली. या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक…

‘सुदर्शन न्‍यूज’चे संपादक सुरेश चव्‍हाणके यांनी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह रायरेश्‍वरावर घेतली हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेची शपथ !

‘सुदर्शन न्‍यूज’ या राष्‍ट्रीय वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्‍हाणके यांनी समस्‍त हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांसह जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्‍वराज्‍याची शपथ घेतली, त्‍याच पवित्र रायरेश्‍वर येथे…

कुडाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वाहनफेरीला हिंदुत्वनिष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २९ जानेवारी २०२३ या दिवशी शहरातील कुडाळ हायस्कूलच्या मैदानात आयोजित केलेल्या सार्वजनिक हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारार्थ ही फेरी काढण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील जलप्रदूषणाविषयी ‘राष्ट्रीय हरित प्राधिकरणा’कडे याचिका प्रविष्ट

रत्नागिरी आणि राजापूर या २ नगर परिषदांकडून प्रतिदिन ८८ लाख आणि २० लाख लिटर सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता समुद्र आणि नदी यांमध्ये सोडले जात…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक सामर्थ्य आणि हिंदूसंघटन यांची आवश्यकता – गोविंद चोडणकर, हिंदु जनजागृती समिती

श्री. गोविंद चोडणकर म्हणाले, ‘‘मंदिरे ही हिंदु धर्माची आधारशिला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सकारात्मकता आणि चैतन्य प्रदान करणारी केंद्रे आहेत.