Menu Close

अक्कलकोट (सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

येथे २१ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ६०० हून अधिक उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. सभेमध्ये वक्त्यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित…

…तर भारताच्या पोटातून आणखी एक पाकिस्तान निर्माण होईल – मनोज खाडये, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

वक्फ कायद्याच्या नावाने भारतियांची संपत्ती हडप केली जात आहे. हा लँड जिहादच असून वक्फ कायदा वेळीच रहित केला गेला नाही, तर भविष्यात भारताच्या पोटातून आणखी…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील आपण सर्वजण भागीदार ठरणार आहोत – सुरेश शिंदे

हिंदूंवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना होय. या दृष्टीनेच हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने…

राज्यात धर्मांतरविरोधी कायदा आणण्यासाठी राज्यशासन सकारात्मक – शंभूराज देसाई, मंत्री, महाराष्ट्र शासन

ग्रामीण किंवा आदिवासी भागातच नव्हे, तर शहरी भागातही दुर्बल आणि गरीब वस्ती असलेल्या ठिकाणी धर्मांतराचे प्रकार दिवसाढवळ्या चालू आहेत. हे प्रकार आढळूनही पोलीस कारवाई करण्यास…

हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने जळगाव येथील वाहनफेरीत धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग !

जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या निमित्ताने २३ डिसेंबर या दिवशी वाहनफेरीच्या माध्यमातून शहरवासियांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून वर्षानुवर्षे रखडलेल्या ‘तसलमात’च्या ६९ लाख रुपयांची वसुली !

२८ वर्षांपासून मीरा-भाईंदर महानगरपालिकेची ‘तसलमात’ची १ कोटी २६ लाख १२७६ रुपयांची वसुली झाली नव्हती. ‘सुराज्य अभियाना’ने माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीवरून हा धक्कादायक प्रकार उघडकीस…

हिंदु जनजागृती समितीची उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी ‘सनबर्न’ महोत्सवाला दिलेली मान्यता रहित करा !

निवेदनात म्हटले आहे की, गोव्यात २७ ते ३० डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘सनबर्न महोत्सवा’चे आयोजन होत आहे. ‘सनबर्न’सारख्या ‘ईडीएम्’ महोत्सवाला अमली पदार्थाच्या मुक्त सेवनाची पार्श्वभूमी…

विशाळगडासह सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच !

कुठल्याही परिस्थितीत आम्ही विशाळगडासह राज्यातील सर्व गडांवरील अतिक्रमणे हटवणारच आहोत, असे आश्‍वासन राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिंदु जनजागृती समितीला दिले.

हिंदूंवरील आघात रोखण्यासाठी धर्माचरण आवश्यक – हेमंत खत्री, हिंदु जनजागृती समिती

 लव्ह जिहादच्या माध्यमातून खोट्या प्रेमाचे नाटक करत हिंदु तरुणींना फसवण्याचे प्रकार घडत आहेत. यामागे धर्मांधांची मोठी यंत्रणा कार्यरत आहे. केरळ उच्च न्यायालयाने लव्ह जिहाद असल्याचे…

समाजव्यवस्था उत्तम रहाण्यासाठी धर्माचे आचरण आवश्यक – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

आमच्याकडे वेदांमध्ये धर्म आहे, तर उपनिषदांमध्ये अध्यात्म आहे. माथ्यावर गंध लावावे, असे धर्म सांगतो, तर गंध लावल्याने आज्ञाचक्र जागृत होते, असे आत्म्याशी संबंधित विज्ञान असलेले…