Menu Close

महाराष्ट्रात ‘धर्मांतरबंदी कायदा’ करण्याच्या मागणीला मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद – हिंदु जनजागृती समिती

शासनाने राज्यात त्वरित कठोर असा ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी २३ ऑगस्ट…

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा करण्याविषयी, तसेच गड-किल्ले यांवरील अतिक्रमण काढून त्यांचे संवर्धन करण्याविषयी विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन झाल्यावर बैठक आयोजित करून निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ…

विशाळगडावरील अनधिकृत बांधकाम प्रशासनाने त्वरित न काढल्यास सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील – विक्रम पावसकर, हिंदु एकता आंदोलन

विशाळगडावर जी अनधिकृत बांधकामे झाली आहेत, ती प्रशासनाने त्वरित हटवावीत; अन्यथा पश्चिम महाराष्ट्रातील सर्व शिवभक्त संघटना रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री.…

‘लव्ह जिहाद’पासून वाचण्यासाठी सतर्क रहा – मंजुषा खाडये, हिंदु जनजागृती समिती

हिंदु नावे धारण करून धर्मांध मुसलमान हिंदु युवतींना खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवतात, हे लक्षात घेऊन हिंदु युवती आणि महिला यांनी सतर्क रहावे, असे आवाहन हिंदु…

यापुढील काळात हिंदु समाज श्री गणेशाचे विडंबन सहन करणार नाही – नीलेश निढाळकर, हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता

प्रदूषण नियंत्रण मंडळ प्रबोधन करण्याचे कारण पुढे करत केवळ हिंदु धर्मातील सणांच्या विरोधातच कार्य करतांना दिसते. यापुढील काळात हिंदु समाज हे सहन करणार नाही, असे…

कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्याना’स विद्यार्थ्यांचा प्रतिसाद !

क्रांतीकारकांच्या असीम त्यागाचे आणि शौर्याचे सर्वांना स्मरण व्हावे आणि सर्वांना राष्ट्र-धर्म यांचे कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने समितीच्या अंतर्गतस्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी ‘स्वातंत्र्यगाथा शौर्य व्याख्यानां’चे…

केवळ हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण नियंत्रण मंडळ जागे होते – राजू यादव, करवीर तालुकाप्रमुख, शिवसेना

अनेक साखर कारखान्यांचे प्रदूषित पाणी वर्षभर पंचगंगा नदीत मिसळते. त्या वेळी प्रदूषण नियंत्रण मंडळ कोणतीच कृती करत नाही. केवळ गणेशोत्सव, तसेच हिंदूंचे सण आल्यावरच प्रदूषण…

सुराज्य निर्माण करण्यासाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंदही आहे; पण यासमवेतच भारताचे विभाजन आणि त्या वेळी लक्षावधी हिंदु बांधवांच्या नरसंहाराची वेदनाही आहे. आम्हाला भारताला हिंदु राष्ट्र बनवून अखंड भारताच्या…

आजार बरे करण्यासाठी उपचारांना साधनेची जोड द्या – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आज अनेक आजार असे आहेत की, ज्यांची कारणे किंवा त्यावरील उपचार आधुनिक विज्ञानाकडेही नाहीत; परंतु आयुर्वेद असे सांगतो की, आपल्या जीवनातील काही आजारांसाठी मागील जन्माचे…

हिंदूंवरील जिहादी आक्रमणे आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !

हिंदूंच्या हत्या, जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २०…