Menu Close

जिहाद्यांपासून स्वत:सह कुटुंबियांना वाचवायचे असेल, तर हिंदूंना आत्मरक्षणासाठी सज्ज व्हावे लागेल ! – टी. राजासिंह, भाजप आमदार, तेलंगाणा

नूपुर शर्माचे समर्थन केले; म्हणून राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये हिंदुविरोधी शक्तींकडून हिंदूंची गळे कापून हत्या केली जात आहे. हिंदू आणि देशविरोधी जिहादी शक्ती…

जागृत हिंदूंनी हिंदु राष्ट्राविषयी अन्य हिंदूंनाही जागृत करावे ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

धर्म आणि अधर्म यांच्या या लढाईत आपण धर्म जाणून घेऊन मार्गक्रमण केले, तर आपला विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु…

हिंदूंच्या सणांच्या वेळी २३०; मात्र मशिदींवरील भोंग्यांवर केवळ २२ खटलेच प्रविष्ट ! – हिंदु जनजागृती समिती

वर्ष २०१५ ते २०२१ या कालावधीत २५२ पैकी २३० खटले हिंदूंच्या दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांवर; मात्र ३६५ दिवस वाजणार्‍या मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात केवळ २२…

हिंदूंनी स्वतःच्या हिताचा विचार न करता राष्ट्ररक्षणासाठी पुढाकार घेतला, तरच राष्ट्र वाचेल ! – महंत दीपक गोस्वामी, ज्ञानम् फाऊंडेशन, राजस्थान

‘वर्ष २०४७ मध्ये भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी १० टक्के मुसलमानांनी साहाय्य केले, तर दुबळ्या बहुसंख्यांकांना (हिंदूंना) गुडघ्यावर टेकवून इस्लाम स्वीकारण्यास बाध्य करू’, असे आत्मविश्वासाने सांगणार्‍या…

कन्हैयालाल आणि उमेश कोल्हे या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी द्या ! – हिंदु जनजागृती समितीचे पेठवडगाव येथे निवेदन

उदयपूर येथील ‘कन्हैयालाल’, तसेच अमरावती येथील ‘उमेश कोल्हे’ या हिंदूंच्या हत्या करणार्‍यांना फाशी, तसेच त्यांना साहाय्य करणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु…

हलाल प्रमाणपत्राद्वारे ‘हलाल जिहाद’ ?

आज अर्थसंपन्न व्यक्तीच राज्यव्यवस्थेत प्रभावशाली मानली जाते. तसेच अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे.

चेन्नई येथे ‘भारत हिंदु मुन्नानी’च्या साप्ताहिक बैठकीत करण्यात आले ‘हिंदु राष्ट्रा’विषयी मार्गदर्शन !

‘भारत हिंदु मुन्नानी’या संघटनेने येथील श्री अंगलापरमेश्वरी मंदिर, पट्टलम् येथे १० जुलै २०२२ या दिवशी नियमित साप्ताहिक बैठकीचे आयोजन केले होते.

‘गाना’ आणि ‘हंगामा’ आस्थापनांनी ‘सर तन से जुदा’ गाणे हटवले !

गाण्यांचा संग्रह असणार्‍या ‘टाइम्स ग्रुप’च्या प्रसिद्ध ‘गाना’ आस्थापनाने त्याच्या संकेतस्थळावरील आणि ॲपवरील ‘‘गुस्ताख-ए-नबी की एक ही सजा, सर तन से जुदा’ हे गाणे हिंदूंच्या विरोधानंतर…

‘तिस्टा सेटलवाड यांचा दंगलींशी काय संबंध ?’ या विषयावर ‘विशेष संवाद’ !

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हिंदू समाज यांना बदनाम करण्यासाठी ‘भारतात मुसलमानांवर अत्याचार होत असल्याचे’ भासवून तिस्टा सेटलवाड यांनी गुजरात दंगलीचा आंतरराष्ट्रीय स्तरावर खोटा वापर केला.

‘वंदे मातरम्’च्या सन्मानासाठी देशात कायदा करावा – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘वंदे मातरम्’ हा भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. ज्याला देशातील प्रत्येक नागरिकाने मान्य केले पाहिजे. अन्यथा आपल्याला देशाचे नागरिक म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही.