Menu Close

भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून ‘हिंदु राष्ट्रा’साठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे ! – साध्वी कांचन गिरीजी

पुढील १० वर्षांत भारताची स्थिती अफगाणिस्तानसारखी होऊ नये; म्हणून हिंदु राष्ट्रासाठी सर्व नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन साध्वी कांचन गिरीजी यांनी केले आहे.

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता गोविंद गांधी यांचे निधन !

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अधिवक्ता गोविंद पुखराज गांधी (वय ७१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३ ऑगस्ट या दिवशी निधन झाले. ते राजस्थान दौर्‍यावर…

रशियात हिंदु धार्मिक नेत्याचा धर्मांध ख्रिस्ती नेत्याकडून छळ

मॉस्को (रशिया) येथे वर्ष १९९० पासून रहात असलेल्या श्री. प्रकाश या हिंदु धार्मिक नेत्याचा तेथील ख्रिस्ती चर्चचा धर्मांध पदाधिकारी अलेक्झांडर डोरकीन याच्याकडून मानसिक आणि शारीरिक…

हिंदु धर्म, राष्ट्र आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन पुढे येण्याची आवश्यकता  ! – साध्वी सरस्वती

देशातील सर्व पक्षांचे राजकीय नेते हिंदूंचा स्वार्थासाठी वापर करून घेत आहेत. हिंदूंवर त्यांच्याकडूनच अन्याय आणि अत्याचारही चालू आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठीही हिंदूंचा वापर होत आहे.

राजकीय हव्यासापोटी हिंदूंविरोधातील असहिष्णुता का सहन करायची ? – श्री. तपन घोष

सध्या भारत देशालाच धोका निर्माण झाला असून हिंदु धर्म संकटात आहे. आपली संस्कृती संकटात आहे. वर्ष १९९० मध्ये आमच्याच काश्मीरमधून हिंदूंना बलपूर्वक हुसकावून लावण्यात आले.

सौ. कांता माधव भट्टराय यांनी नेपाळ सरकारमध्ये संस्कृत श्‍लोक म्हणून राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली

काठमांडू येथील ‘राष्ट्रीय धर्मसभा नेपाळ’ या पक्षाच्या केंद्रीय सदस्या सौ. कांता माधव भट्टराय यांना नेपाळच्या महिला, बालबालिका आणि समाज कल्याण खात्याचे राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

तपन घोष यांनी ब्रिटनच्या संसदेत मुसलमानांकडून हिंदूंवर होणार्‍या आक्रमणाविषयी केलेल्या भाषणावरून वाद !

श्री. तपन घोष म्हणाले, मी माझ्या बंगाल राज्यात मुसलमानांच्या आक्रमणांपासून हिंदूंना वाचवण्यासाठी हिंदु संरक्षण दलाची स्थापना केली आहे. बंगाल येथे आमच्या अस्तित्वाला, भूमीलाच धमकावले जाते.

रोहिंग्या मुसलमानांना त्वरित देशाबाहेर हाकला !

‘मोहरमच्या निमित्ताने बंगालमध्ये नवरात्रीनिमित्त दुर्गाविसर्जनावर घातलेली बंदी उठवावी आणि हिंदुद्रोही बंगाल सरकारला जाब विचारावा ?’, ‘साम्यवादी आणि धर्मांध यांच्याकडून होणारी हिंदू नेत्यांवरील आक्रमणे आणि हत्या…

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या घोटाळ्याचा प्रश्‍न पावसाळी अधिवेशनात मांडणार ! – राजेश क्षीरसागर

देवस्थान समितीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) स्थापन झाले; मात्र या पथकाने ‘६ मासांत या प्रकरणाची चौकशी करतो’, असे सांगूनही ती पूर्ण झालेली…

‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणून भागत नाही : उद्धव ठाकरे, शिवसेना

शिवरायांनी कोणाचे जबरदस्तीने धर्मांतर केले नाही की कधीही मशिदी पाडल्या नाहीत. त्याचवेळी हेही लक्षात घेतले पाहिजे की तंजावरला जाताना वाटेत मंदिरांच्या मशिदी होत असलेल्या त्यांनी…