Menu Close

धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रणासाठीची डॉ. लहाने समिती ३ वर्षे निष्क्रीय राहिल्याने स्थगित करावी ! – अशोक रामचंदानी

तज्ञ आधुनिक वैद्यांनी जाणीवपूर्वक निष्क्रीय रहाणे आणि शासनाने त्यावर काहीही कारवाई न करणे, हे त्याहून अधिक गंभीर आहे. यासाठी डॉ. लहाने समिती रहित करावी, अशी…

जम्मू येथे काश्मिरी हिंदूंच्या ‘वंशविच्छेद दिना’निमित्त विस्थापित काश्मिरी हिंदूंची निदर्शने

जम्मू येथे रहात असलेल्या निर्वासित काश्मिरी हिंदूंनी २८ वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेद दिनानिमित्त येथील राज्यपालांच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली.

स्वामी विवेकानंद यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक ! – संत शिओकांत, सिद्धाश्रम मठ, पुणे

गौरवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेल्या भारत देशात जन्माला येणे, हे आमचे भाग्य आहे’, असे उद्गार पुणे येथील सिद्धाश्रम मठाचे प्रमुख संत शिओकांत यांनी काढले.

शबरीमाला मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांवर आकारण्यात येणारा पथकर (टोल) रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी

अखिल भारत हिंदू महासभा या हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पुढकाराने या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे मिळून १५० धर्मामिनी हिंदू उपस्थित होते.

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीच्या एकदिवसीय शिबिरामध्ये हिंदुत्वनिष्ठांचा उत्साही सहभाग

हिंदु जनजागृती समितीच्या तमिळनाडू राज्य समन्वयक पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. सौ. कल्पना बालाजे आणि श्री. प्रभाकरन् यांनी अनुक्रमे साधना अन्…

वादग्रस्त कन्हैय्या कुमारची सोलापूर येथील सभा रहित करावी !

कन्हैय्या कुमारने भारतीय सेनेविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे, तसेच संसदेवर आक्रमण करणारा आतंकवादी महंमद अफझल याला फाशी दिल्यामुळे आक्षेपार्ह वक्तव्य केल्याविषयी त्याने कारावासही भोगला आहे.

अंनिसचा ‘प्राथमिक शाळां’तील अनधिकृत ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’ घेऊ नये ! – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन

वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेे. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अयोग्य संस्कार आणि त्यांना  चुकीचे दिशादर्शन केले जात आहेे.

लव्ह जिहादची प्रकरणे हाताळण्यासाठी पोलिसांची विशेष शाखा स्थापन करावी !

आपल्या देशातच नव्हे, तर लव्ह जिहादची समस्या जागतिक स्तरावरील आहे. भारतात लव्ह जिहादला बळी पडलेल्या महिलांचे प्रमाण अतिशय भयावह आहे.

राष्ट्रध्वजाचा मान राखा, या मागणीसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

हिंदुहिताची राजनीती हीच लोकमान्य टिळक यांना आदरांजली ! – श्री. दिनेश भोगले

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची काही राजकीय उद्दिष्टे होती. सद्यपरिस्थितीत ती सफल झाली, असे काही जणांना वाटत असले, तर तो भ्रम आहे. हिंदुहिताची राजनीती…