Menu Close

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा !

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या गोशाळेतील गायींनी प्लास्टिक खाल्ल्याने त्यांचा मृत्यू ओढावला या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा, या मागणीसाठी वारकर्‍यांसह हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गोशाळेतील गायींच्या मृत्यूस उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

गोशाळा हिंदु जनजागृती समितीला सांभाळण्यास द्या ! – बाबासाहेब बडवे, माजी शहराध्यक्ष, भाजप, पंढरपूर

हिंदूंच्या मनात हिंदु राष्ट्राविषयीची ज्योत प्रज्वलित करून त्यांच्यात शौर्यजागरण करणारी कल्याण येथील हिंदू ऐक्य दिंडी !

हिंदु राष्ट्र हा एकच ध्यास मनात ठेवून शहरातील हिंदू संघटित झाल्याचा हाही ऐतिहासिक क्षण ! या दिंडीत ४०० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. ती पाहून ‘प्रत्येक…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाटचाल करणे, हीच हिंदवी स्वराज्यासाठीची साधना आहे ! – सुमित सागवेकर

आता छत्रपती शिवाजी महाराजांची आरती किंवा पूजा करून भागणार नाही, तर हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी वाटचाल करणे, हीच हिंदवी स्वराज्यासाठीची साधना असून हाच महाराष्ट्र धर्म आहे.…

महाराष्ट्रात शासकीय योजनांना हरताळ फासणार्‍या धर्मादाय रुग्णालयांच्या विरोधात धर्मादाय आयुक्तांकडे तक्रार

गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार मिळावेत, या उद्देशाने शासनाकडून सवलत घेणार्‍या धर्मादाय रुग्णालयांना नियमाप्रमाणे ठराविक प्रमाणात निःशुल्क वा सवलतीच्या दरात उपचार देणे, खाटा…

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असतांना त्याची कार्यवाही का होत नाही ? – हिंदु महासभा

मध्यप्रदेशात गोहत्याबंदी कायदा असूनही त्याची कार्यवाही होत नाही. त्यामुळे देशात सर्वांत अधिक गोतस्करी मध्यप्रदेशातून होत आहे. देशातील ही गोतस्करी रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय पशू घोषित करून…

कोल्हापूरमध्ये १४० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचे घंटानाद आंदोलन

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने वर्ष २०१७-१८ च्या अंदाजपत्रकात सामाजिक साहाय्यता निधीसाठी २ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

हिंदु धर्माच्या बाजूने लढले, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. के.व्ही. सीतारामय्या

कोणताही राजकीय नेता भारताला हिंदु राष्ट्र बनवू शकत नाही. भारताचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हिंदूंनी सैनिक बनून धर्माच्या बाजूने लढले पाहिजे, तरच हिंदु राष्ट्राची स्थापना…

तलाकपीडित महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा ! – हिंदू महासभेचे आवाहन

तलाकपीडित मुसलमान महिलांना न्याय हवा असेल, तर त्यांनी हिंदु धर्म स्वीकारावा, असे आवाहन हिंदू महासभेच्या सचिव पूजा शकुन पांडे यांनी मुसलमान महिलांना केले आहे.

महाभारत ग्रंथाचा अवमान केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील हिंदु संघटनांची कमल हसन यांच्या विरोधात तक्रार

चित्रपट अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंचा धार्मिक ग्रंथ महाभारताविषयी अवमान करणारे विधान केल्याने तमिळनाडूतील हिंदू मक्कल कत्छी या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने पोलिसांत तक्रार दिली आहे. तसेच…