डॉ. झाकीर नाईक यांच्या शाळेवर कारवाई करावी आणि महाराष्ट्रात इतर राज्यांप्रमाणे धर्मांतर बंदी कायदा लागू करावा, या आणि इतर मागण्याचे निवेदन कल्याणचे भाजपचे आमदार श्री.…
जळगाव येथील श्री. हिरामण वाघ यांना सायंकाळी अंधार पडल्यानंतर केवळ १०-२० टक्केच दिसते, तरीही ते प्रतिदिन सायंकाळी धर्मप्रसार करतात. त्यांनी ४५ गावांमध्ये धर्मप्रसाराचे कार्य चालू…
देशातील मंदिरे ही राज्यघटनेवर नाही, तर धर्मशास्त्राप्रमाणे चालवली जातात. त्यामुळे देवीची पूजा कोणी करायची, हे धर्मशास्त्रात सांगितले आहे. पंढरपूर येथील बडवे-उत्पात गेल्यानंतर जे शासकीय पुजारी…
जम्मू येथील त्रिकुटनगरातील एका मंदिरात हनुमान मूर्तीचे विडंबन केल्याच्या विरोधात संतप्त हिंदूंनी २२ जून या दिवशी आंदोलन केले आणि सकाळी रस्ते रोखले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार…
चित्रपट, मालिका, सामाजिक संकेतस्थळे (सोशल मीडिया) यांच्या माध्यमातून असत्याचा पुष्कळ मारा होत आहे. त्यातून हिंदु धर्माविषयी रानटीपणाची भावना निर्माण झाली असून विज्ञानांधळेपणा वाढत आहे. असत्यालाच…
माऊलींच्या पालखीमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांनी १८ जून या दिवशी घेतलेल्या सहभागाविषयीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी २० जूनला आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रत्यक्षात पोलीस आणि वारीचे चोपदार यांच्यात वाद झालेला असतांना त्याला श्रीशिवप्रतिष्ठानच्या धारकर्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे वड्याचे तेल वांग्यावर काढणे आहे.
हिंदूंच्या हितासाठी लढतांना सर्वच स्तरांवर विरोध सहन करावा लागतो; मात्र या स्थितीतही स्थिर राहून चिकाटीने प्रयत्न करावे लागतात. कुठल्याही परिस्थितीत स्थिर राहून आणि मन लावून…
छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक स्त्रीला मातेसमान वागणूक देण्याचा आदर्श घालून दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह यांचे आरोप सिद्ध न होता त्यांचाही अमानुष छळ करण्यात आला. आज…
वर्ष २००६ पर्यंत शासनाच्या कागदपत्रांत उल्लेख असलेल्या हातकातरो खांबाविषयीच्या नोंदी मिटवण्याचा प्रयत्न पद्धतशीरपणे केला जात आहे. स्वाभिमानी हिंदूंच्या बलीदानाचे प्रतीक असलेल्या या खांबाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…