काश्मीरमध्ये केवळ सैन्याच्या कह्यात असणारीच मंदिरे शिल्लक आहेत. तेथे धर्मांधांची कट्टरता वाढली आहे. तेथील मूळ काश्मिरी भाषा नामशेष करून ‘उर्दू’ भाषा रूजवण्यात येत आहे.
वर्ष २०१६ मध्ये झालेल्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरल्याप्रमाणे वर्षभरात ‘एक भारत अभियान’ ही देशव्यापी मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. त्या अंतर्गत ६० जाहीर सभांतून काश्मिरी…
वर्ष १९४७ मध्ये भारतापासून पाक वेगळा झाला आणि त्यानंतर पाकने भारतावर आक्रमण केले. पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेतला. म्हणजे आता काश्मीर भारतापासून वेगळा झाला, तर ते…
‘काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन’ या उद्बोधन सत्रामध्ये ‘पनून कश्मीर’ या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजय च्रोंगू, ‘युथ फॉर पनून कश्मीर’चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. राहुल कौल, श्री.…
हिंदूविरोधी विचारधारा ही आताच सिद्ध झाली आहे, असे नाही तर चार्वाक काळापासून ही विचारधारा चालू आहे. इस्लाम, ख्रिश्चन यांच्या माध्यमातून हिंदु विचारधारेवरील आक्रमणे अधिकच गडद…
येत्या काळात तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता असून ‘ते पाण्यामुळे होईल’, असे म्हटले जाते; पण त्याच पाण्याची पूजा करणे, गोमाता, पर्यावरण आणि सर्व प्राणीमात्रांची पूजा करणे…
बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेथे आतापर्यंत १५ लक्षहून अधिक हिंदूंची हत्या करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर तेथील शासनाने संविधानामध्ये इस्लाम धर्मानुसार आचरण करण्याचे कलम घुसडले.
पूर्वी २२ भाषांत असलेले हे संकेतस्थळ आता मात्र केवळ २० भाषांत आहे; कारण एका देशातील धर्मांधांनी आमच्या साधकांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. त्यांनी ‘इसिस’च्या आतंकवाद्यांचे…
दोनच आठवड्यांपूर्वी एका बौद्ध संघटनेने श्रीलंकेला ‘बौद्ध राष्ट्र’ घोषित केले. आज श्रीलंकेत २ जिल्हे मुसलमानबहुल आहेत; मात्र ३० वर्षांपूर्वी ३० टक्के असणारे हिंदू तेथे आता…
ग्रंथाचे प्रकाशन ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’चे पू. सिरियाक वाले, श्रीलंकेतील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन, बांगलादेश येथील अधिवक्ता श्री. रवींद्र घोष आणि ओडिशा येथील श्री. मुरली मनोहर…