देशामध्ये वाढत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया, धर्मांधांकडून केल्या जाणार्या दंगली आणि बांगलादेशी घुसखोरांची वाढती समस्या या सर्वांपासून हिंदूंचे रक्षण करण्या करण्याचा निर्धार हिंदुत्वनिष्ठांनी केला.
भारताच्या स्वाभाविक संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी श्री. मोदींनी पावले उचलावीत. भारताचे वैश्विक हितासाठीचे वैद्यकीय, गणिती आदी शास्त्रांतील प्राचीन योगदान जगासमोर आणावे.
इतिहास आणि संस्कृती यांचे विकृतीकरण हे संथ गतीने पसरणारे विष आहे. ते हिंदु समाजावर दूरगामी भयावह परिणाम करणारे आहे. ज्ञानशक्ती ही सर्वश्रेष्ठ शक्ती असून तिचा…
गोहत्या हे जागतिक तापमानवाढीचेही एक कारण आहे. देशात एकीकडे गोवंशाची मोठ्या प्रमाणात हत्या केली जाते, तर दुसरीकडे दूध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातोे. अशाने समतोल…
ज्याप्रमाणे मोदी यांच्या शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘चाय पे चर्चा’ केली, त्याचप्रमाणे गायीला वाचवण्यासाठी मोदी यांच्या शासनाने ‘गाय पे चर्चा व्हावी’ केली पाहिजे.
गोरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहेच. जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत गोरक्षणाचे कार्य आम्हाला करायचेच आहे; मात्र गोरक्षणाचे कार्य खर्या अर्थाने पूर्णत्वास जाण्यासाठी कायदेशीर पद्धतीने…
केवळ भाजप शासनाच्या ‘गाय वाचवा’ या धोरणाला विरोध करण्यासाठी केरळ राज्यात गायीची हत्या करून ‘बीफ’ खाण्यात आले. हे अत्यंत निषेधार्ह असून अशा लोकांना निश्चित कठोर…
हिंदुत्वनिष्ठ शासन भारतात आल्यानंतर देशात हिंदु राष्ट्र आल्याचा भ्रम हिंदूंना झाला. संसदेतील लोकप्रतिनिधींवरच गंभीर आरोप आहेत, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू शकत नाही.
जेव्हा इस्लामी जिहादी आक्रमकांनी भारतावर आक्रमण केले, तेव्हा हिंदू त्यांना केवळ लुटारू समजत होते; मात्र सर्वच आक्रमकांनी हिंदूंच्या धार्मिक तत्त्वांवरही आक्रमणे केली. अहिंसेच्या तत्त्वाची अयोग्य…
अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून माध्यमांतून उलटसुलट बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. या सार्यांना हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे…