श्री तुळजाभवानी मंदिरातील रूढी, प्रथा आणि परंपरा यांची होत असलेली पायमल्ली थांबवून त्या पुन्हा धर्मशास्त्राप्रमाणे चालू कराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन स्थानिक प्रशासनास देण्यात…
अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथील श्री क्षेत्र अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरीदेवीच्या चरणी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी १० मे या…
हिंदूंची मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत. हा स्रोत टिकवून ठेवला, तर मंदिराचे पावित्र्य, मांगल्य टिकून रहाते. अशा जागृत मंदिरांमध्ये गेल्यास आपोआप भावजागृती होते. मंदिरांची स्वच्छता…
व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांतील चैतन्य वाढल्यावर हिंदु राष्ट्र अवतरणार आहे. असे चैतन्यदायी, सर्वांना आनंद देणारे हिंदु राष्ट्र आणण्यासाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.…
रामनाथ (अलिबाग) येथील ‘अभय क्लासेस’ या खाजगी शिकवणी वर्गामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना ‘तणावमुक्त अभ्यास कसा करावा?’ या विषयावर श्री. योगेश ठाकूर यांनी मार्गदर्शन…
गुंड, बलात्कारी आणि धर्मांध यांसारख्या मूठभर दुष्प्रवृत्ती आज संपूर्ण समाजावर सत्ता गाजवत आहेत. सर्वत्र केवळ महिलांचाच नाही, तर आत्मबळ नसलेल्या प्रत्येकाचा छळ होत आहे.
पालकांनी त्यांच्या मुलांना लहानपणापासूनच तथाकथित सर्वधर्मसमभाव न शिकवता, हिंदु धर्म श्रेष्ठ कसा आहे, हे शिकवले पाहिजे. मुलांमध्ये राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
हिंदु धर्म हा एकमेव धर्म आहे जो सर्वांना सुखी ठेवण्याची शिकवण देतो आणि तरीही ख्रिस्ती आणि मुसलमान हिंदु धर्मावर टीका करतात. मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यासाठी…
गायींची कत्तल करून गायींच्या सर्व अवयवांची विक्री केल्यानंतर १० सहस्र रुपये मिळतात; मात्र एका गायीपासून प्रतीवर्षी २ लक्ष रुपयांचे उत्पन्न मिळते, हे संशोधनातून स्पष्ट झाले…
५ मे या दिवशी लोकनेते राजारामबापू पाटील हॉस्पिटल रिसर्च सेंटर, ईश्वरपूर या रुग्णालयाने दर्शनी भागात गरीब आणि दुर्बल घटकांना रुग्णालयांत विनामूल्य उपचार देणारे सूचना फलक…