Menu Close

हिंदूंच्या समस्यांचे निराकरण होण्यासाठी हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही ! – मनोज खाडये

श्री विठ्ठल मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री महालक्ष्मी मंदिर येथील अर्पण पैसे अन् दागिने यांत मोठ्या प्रमाणात अपहार केला जात आहे. या अपहाराच्या विरोधात…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी मुरुड, रत्नागिरी येथील ग्रामदैवत श्री देव भैरवनाथांच्या चरणी धर्माभिमान्यांचे साकडे !

भारतासह संपूर्ण पृथ्वीवर विश्‍वकल्याणार्थ हिंदु राष्ट्र स्थापन व्हावे, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी देहधारी रहाणे आवश्यक असल्याने…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : हिंदुत्वनिष्ठांकडून भारतभर सभा, बैठका, व्याख्याने यांद्वारे समाजप्रबोधन

उंबरगाव (गुजरात) येथे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हिंदु राष्ट्र जागृती सभेचे येथील गांधी सदन सभागृहात आयोजन करण्यात आले.या सभेचा १००…

मुंबई शहरात ठिकठिकाणी हिंदु राष्ट्र जागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांचा पुढाकार

प्रत्येक हिंदूने साधना करून आपल्या पाल्यांवर साधनेचे संस्कार केले पाहिजेत. त्यांच्यामध्ये हिंदु धर्माप्रती श्रद्धा निर्माण करून त्यांच्याकडून धर्माचरण करवून घेतले पाहिजे. असे प्रतिपादन श्री. सुमित…

महाराष्ट्रात ठिकठिकाणी ‘साधना आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन

पेण येथील रामवाडी गावातील श्री गणपति मंदिरात सनातन संस्थेच्या वतीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘साधना आणि हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर…

परशुरामांचा आदर्श समोर ठेवून तरुणांनी क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज निर्माण करणे आवश्यक ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती

परशुरामांचा आदर्श समोर ठेऊन क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज वाढवून तरुणांनी राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याची वेळ आली आहे. धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी संघटित होणे आवश्यक…

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर प्रवचन

उद्गीर (जिल्हा लातूर) येथे हिंदु राष्ट्र जागृती अभियानाच्या अंतर्गत २९ एप्रिल या दिवशी वीरेश्‍वर महादेव मंदिर येथे सौ. अरुणा कुलकर्णी यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या…

वाराणसी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

भारतावर विविध आक्रमणकर्त्यांनी केलेल्या आक्रमणानंतर त्यांची नावे शहर, गाव, इमारती आदींना देण्यात आली आहेत. ती पालटून त्यांची प्राचीन नावे, तसेच भारतीय नावे देण्यात यावीत.

संपूर्ण तणावमुक्तीचे औषध विज्ञानाकडे नव्हे, तर अध्यात्माकडे ! – आनंद जाखोटिया

आज धकाधकीच्या जीवनात शाळकरी मुलापासून ते विविध क्षेत्रांत कार्यरत प्रत्येकाला तणाव आहे. तणाव दूर होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावरील प्रयत्नांच्या जोडीला शास्त्रानुसार योग्य साधनाही महत्त्वाची…

हिंदु राष्ट्र जागृती अभियान : ठाणे जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून हिंदूंना संघटित करण्याचा हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा निर्धार

हिंदु राष्ट्र जागृती अभियाना’च्या अंतर्गत ठाणे जिल्ह्यात हिंदु ऐक्य दिंडी, ग्रंथप्रदर्शन, प्रवचने, कायदा विषयावर अधिवक्त्यांचे मार्गदर्शन, मंदिर स्वच्छता, बैठका, सभा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात…