Menu Close

विश्‍वासघात !

वर्ष २०१४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर सत्तेवर येणारे सरकार काश्मिरी हिंदूंचे दुःख दूर करून त्यांना ‘चांगले दिवस’ दाखविल, अशी आशा धर्माभिमानी आणि…

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य…

गोरक्षण करणे, बलात्का-यांवर कठोर कारवाई करणे आणि संपूर्ण दारूबंदी करणे या मागण्यांसाठी पावसाळी अधिवेशनात विधानसभेला वेढा घालणार ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

आतंकवाद कसा संपवावा, ते सांगण्यासाठी अफझलखान वधाचे स्मारक प्रतापगडाच्या कुशीत आणि बलात्का-यास कशी शिक्षा दिली जाते, याचे स्मारक लालमहालात उभारण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.

आतंकवाद नष्ट करण्यासाठी मोसादचा आदर्श घ्यावा ! – ठाकुर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांच्या मूर्ती संसदेत बसवल्या तर संसद पवित्र होईल. स्वातंत्र्य कोणा एका कुटुंबाने दिलेले नाही. चापेकर, सावरकर, चंद्रशेखर आझाद यांच्या बलीदानामुळे…

भारतातल्या प्रत्येकाची राष्ट्रीयता हिंदूच : संघ प्रमुख मोहन भागवत

भारतातले मुस्लिम भलेही इस्लाम मानत असोत, पण त्यांची राष्ट्रीयता हिंदू आहे, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केले. मध्य प्रदेशातला आदिवासी…

हिंदु जनजागृती समितीची ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखा चळवळ

गेल्या काही वर्षांत १४ फेबु्रवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्‍चात्त्यांची कुप्रथा भारतात साजरी केली जाते. पाश्‍चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या…

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’,…

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची…

भगवा ध्वज हा हिंदु संस्कृतीचे प्रतीक असल्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध ! – नारायणराव कदम, हिंदु एकता आंदोलन

निवडणुकीच्या संदर्भात भाजपच्या झालेल्या एका मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काही लोक भगवा झेंडा घेऊन खंडणी मागतात’, असे वक्तव्य केले होते. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी…

भुसावळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

मलकापूर दंगलीत निरपराध हिंदूंवर गुन्हे प्रविष्ट करून त्यांना कारागृहात डांबणार्‍या पोलीस प्रशासनाने हिंदु बांधवांना मुक्त करावे , एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यक्रमातून आक्रमकांचा चुकीचा अभ्यासक्रम रहित करावा आणि…