म्हापसा येथील ग्रीन पार्क हॉटेलजवळील नदीच्या बाजूला तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी हिंदूंच्या देवतांच्या प्रतिमा अज्ञातांनी उघड्यावर ठेवल्या होत्या.
पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्मग्रंथावरील शपथ चालू शकते, तर अन्य व्यवस्था धर्म आधारित का चालणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे…
धर्माला जेव्हा ग्लानी येते, तेव्हा ईश्वर अवतार घेतो. धर्म-अधर्माचा लढा आताही चालू आहे. हिंदूंना ‘हिंदु’ शब्दाचा अर्थही ठाऊक नाही, तर ते तपश्चर्या काय करणार ?…
सरकारने स्वतःहून मद्यबंदी करणे अपेक्षित होते. अशी मागणी करावी लागते, हे सरकारला लज्जास्पद ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
गेल्या ७० वर्षांत लोकशाहीने राष्ट्राला केवळ भ्रष्टाचार, लूटमार, चोर्या, दंगली दिलेल्या आहेत. मतांच्या लांगूलचालनामुळे हिंदूंना महत्त्वच उरलेले नसल्यामुळे हिंदु असुरक्षित ठरले आहेत. धर्मांतर आणि हिंदुविरोधी…
महाराष्ट्रातील तरुणांसमोर छत्रपतींचा आदर्श ठेवण्याच्या गोष्टी करतांना तरुणांचे अध:पतन करणार्या सनबर्नला अनुमती देणे हे केवळ भाजपचे नव्हे, तर देशाचे दुर्दैव आहे, असे मत सांगली येथील…
अयोध्येतील रामजन्मभूमीवर पूर्णपणे हिंदूंचाच अधिकार आहे. या जमिनीचे तीन तुकडे होऊ देणे आम्हाला मान्य नाही. अशी भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली आहे.
स्वराज्य निर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. महेश सपकाळे आणि अन्य कार्यकर्ते यांनी सनबर्नला महाराष्ट्रात बंदी घालण्यासाठी जळगावच्या जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात…
माहितीच्या आधारे सापळा रचून कार्यकर्त्यांनी टेम्पो अडवला. टेम्पोचालक मोहम्मद रईस कुरेशी याने भ्रमणभाष करून अन्य साथीदारांना साहाय्यासाठी बोलावले. लागलीच धर्मांधाचा जमाव टेम्पोचालकाच्या साहाय्यासाठी गोळा झाला.
बंगालमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदूंवर होणार्या आक्रमणांच्या निषेधार्थ जंतरमंतर येथे हिंदु वाहिनीकडून आंदोलन करण्यात आले. या वेळी हिंदु वाहिनीचे अध्यक्ष महंत सुरेंद्रनाथ अवधूत महाराज यांच्या नेतृत्वाखालील…