Menu Close

हिंदू स्वभिमानच्या राष्ट्रीय अध्यक्षा चेतना शर्मा यांचे प्रतिपादन, ‘हिंदूंनी त्यांच्या स्वरक्षणासाठी आत्मनिर्भर होणे आवश्यक !’

देशात ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या घटली, त्या ठिकाणी हिंदु महिलांना अधिक प्रमाणात अत्याचार सहन करावे लागते आहेत. मुसलमान स्वत: एक मतपेढीच्या स्वरूपात प्रस्थापित झाले आहेत.

(म्हणे) सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याविषयी सरकारने भूमिका स्पष्ट करावी ! : डॉ. हमीद दाभोलकर

गुन्हा न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत आरोपी निर्दोष आहेत, असेच मानले जावे !’, असे स्वत: केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हटले असतांना हमीद दभोलकर यांनी असे म्हणणे…

जुने गोवे येथील हात कातरो खांब संरक्षित स्मारकांच्या सूचीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया चालू !

हिंदु जनजागृती समितीने केलेली मागणी आणि आंदोलनाची चेतावणी यांची दखल घेऊन गोवा राज्य पुरातत्व आणि पुराभिलेख खात्याकडून जुने गोवे येथील हात कातरो खांबाला संरक्षित स्मारकांच्या…

सजीव मूर्तीचे दान घेण्याचा अधिकार पुरोगाम्यांना आहे का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

केवळ मुंबईतील देवनार पशूवधगृहात बकरी ईदला कत्तलीतून ३० लक्ष लिटर प्रदूषित पाणी निर्माण होते, तर महाराष्ट्रात किती प्रदूषित पाणी निर्माण होत असेल ? असे असतांना…

सुभाष वेलिंगकर यांचा गुन्हा काय ? – शिवसेना

गोव्यात मातृभाषेच्या रक्षणाची चळवळ सुभाष वेलिंगकर यांनी उभी केली. मातृभाषेला संरक्षण दिल्याशिवाय मातृभूमीला कवचकुंडले लाभणार नाहीत, या प्रखर राष्ट्रीय विचाराने सुभाष वेलिंगकर आणि त्यांचे सहकारी…

झी वाहिनीने कॉमेडी शोमधील बाजीराव पेशवे यांच्या संदर्भातील विडंबनात्मक भाग पुनर्प्रक्षेपणातून वगळला !

चित्रपट, मालिका, तसेच विज्ञापने आदींच्या माध्यमातून मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करण्याचे प्रकार घडत असतात. झी वाहिनीवरील कॉमेडी शो या कार्यक्रमातही अटकेपार झेंडे…

परत परत फतवे काढून सरकारी अधिकार्‍यांकडून धर्मशास्त्राची पायमल्ली ! – समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर

पुण्यात प्रतिदिन १७ कोटी ७० लक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना नद्यांमध्ये सोडले जाते. राज्यातील २५ मोठ्या शहरांत २ अब्ज ५७ कोटी १७ लक्ष लिटर सांडपाणी…

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनात कोणताही अपप्रकार घडलेला नसतांना वृत्तपत्रांकडून व्याख्यान उधळले, अशी खोटी वृत्ते !

श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी लोअर परळ येथील ना.म. जोशी मार्गावरील म्यु. सेकंडरी हायस्कूल येथे श्रीदुर्गामाता दौड आणि शिवचरित्र या…

समाजातील परिस्थिती पालटण्यासाठी हिंदूंनी संघटित होणे, ही काळाची आवश्यकता ! – ह.भ.प. रामदास महाराज क्षीरसागर

सध्याच्या सरकारची भूमिका दुटप्पी आहे. एकीकडे हज यात्रेला अनुदान द्यायचे आणि दुसरीकडे पंढरपूर, आळंदी येथे वारीसाठी जाणार्‍या वारकर्‍यांना साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाही.

प्रस्तावित अलवाफी पशूवधगृह रहित करा !

‘प्रस्तावित पशूवधगृहात प्रतिदिन ६८ सहस्र किलो मांसावर प्रक्रिया होणार असून त्यासाठी शेकडो गोवंशियांची हत्या करण्यात येईल,’ अशी भीती व्यक्त होत आहे. पशूवधगृहाला बाळापूर नगरपरिषदेच्या आमसभेत…