Menu Close

पंतप्रधानांनी गोरक्षकांविषयीचे वक्तव्य मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी !

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी गोरक्षकांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे असंतोष पसरला आहे. पंतप्रधानांनी गोहत्या करणार्‍या धर्मांधांना खडे बोल ऐकवावेत अन् त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे…

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी पालघर येथे २८ ऑगस्ट या दिवशी जिल्हास्तरीय हिंदु अधिवेशन !

स्वत:वर होणार्‍या अन्यायाविषयी हिंदूंमध्ये गांभीर्य नाही. नालासोपारा येथे इसिसचा प्रसार वाढत आहे. याविषयी हिंदूंनी सतर्क रहायला हवे. देशाचे मीठ खाणारे देशद्रोही वक्तव्य करतात आणि त्यांना…

सनातनच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्च्यातील मागण्यांचे निवासी उपजिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी सनातन संस्थेच्या समर्थनार्थ महाराणा प्रताप उद्यानापासून कसबा गणपति मंदिरापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

अंनिसच्या मोर्च्यात विद्यार्थ्यांच्या सहभागाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांकडून शिक्षणसंचालकांना निवेदन !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला ३ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने २० ऑगस्ट या दिवशी येथे मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यामध्ये येथील…

संताच्या आशीर्वादानेच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – डॉ. उपेंद्र डहाके, भाजप, कल्याण शहर उपाध्यक्ष

देशात आजही मोगलाई चालू आहे. मुघलांचे अत्याचार दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांच्या पाठीशी त्यांचे गुरु समर्थ रामदासस्वामी होते. शिवरायांच्या मुखात कुलदेवीचे नामस्मरण होते.…

चंद्रपूर येथे गायींची तस्करी रोखण्यास गेलेल्या हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार !

नागपूरहून चंद्रपूरकडे जाणार्‍या २ ट्रकमधून गायींची तस्करी होत असल्याची माहिती हिंदु श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांनी ट्रकचा पाठलाग केल्यावर भद्रकाली बसस्थानकाजवळ तस्करांनी कार्यकर्त्यांवर वाहनातून गोळीबार…

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. नितीन व्यास, भगवा सेना

हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा…

गोरक्षकांनी न भीता कार्य चालू ठेवावे, आमच्या २५ अधिवक्त्यांच्या संघटनेचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ! – अधिवक्ता राजू गुप्ता, उच्च न्यायालय, मुंबई

गोरक्षकांच्या विषयीचे पंतप्रधान मोदी यांनी काढलेले अनुद्गार मागे घेऊन गोमातेची क्षमा मागावी आणि काश्मिर मध्ये सैन्याला सर्वाधिकार देऊन आतंकवादी आणि त्यांच्या समर्थकांवर कडक कारवाई करावी,…

सातारा येथे हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनास पोलिसांनी अनुमती नाकारली !

हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनांना अन्य ठिकाणी अनुमती मिळते; मात्र सातारा येथे नाकारली जाते, हा अजब न्याय नव्हे का ? कायदा सर्वत्र सारखा असतांना अनुमती नाकारली जाणे, हा…

सोलापुरात श्रीराम सेनेकडून अवैध पशूवधगृह बंद करण्याची मागणी !

सोलापूर जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागातील शेतामध्ये आणि वनखात्याच्या जागेत अवैधरित्या पशूवधगृह चालू असून ते त्वरित बंद करावे, अशी मागणी श्रीराम सेनेच्या वतीने पोलीस अधीक्षक वीरेश…