Menu Close

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवा काशीद यांचे स्मरण करण्यासाठी २० जुलैला पावनखिंड मोहीम !

सिद्धी जोहोरच्या गराड्यातून निसटून जाणार्‍या शिवछत्रपतींसाठी शिवरायांच्या वेशात नरवीर शिवा काशीद मृत्यूला सामोरे गेले, तर शेवटचा श्‍वास असेपर्यंत बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवून…

सनातनवर बंदी घातल्यास हिंदु धर्माची मोठी हानी होईल ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

वेळ पडलीच, तर सनातनसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आल्यास वारकरी संप्रदाय सर्वांत पुढे असेल. अशा धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी संघटनेवरील बंदी खपवून घेतली जाणार नाही,…

अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर मुसलमानांना हज यात्रेला जाऊ देणार नाही !

बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक हा प्रसंगी रस्त्यावर येऊन दोन हात करायला आणि जशास तसे उत्तर द्यायलाही सिद्ध आहे. जर अमरनाथ यात्रा चालू झाली नाही, तर…

पू. आसारामजी बापू यांना जामीन न मिळाल्यास देहलीतील चौकात त्यांचे भक्त प्रतिदिन सामूहिक जप करतील ! – चंद्रप्रकाश कौशिक

पू. आसारामजी बापू यांना अटक करणे, हे भारताला पुन्हा परकियांचा दास बनवण्याचे सीआयए आणि त्यांच्या आतंकवादी ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षड्यंत्र आहे, तसेच यातील देशद्रोही मिडियाच्या एका…

सनातनच्या विरोधातील खटल्यांमध्ये जर सरकार हस्तक्षेप करणार असेल, तर हा न्यायालयाचा अवमान आहे ! – अभिनेता शरद पोंक्षे

मी कोणत्याही संघटनेची बाजू घेत नाही; पण न्याय सर्वांनाच सारखा का नाही ? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीतरी मुसलमान संघटना, ज्यांनी २ वर्षांपूर्वी मंबई येथील हुतात्मा…

इस्लाम जेथेही गेला, तेथे विध्वंस झाला ! – आशा शर्मा, नेत्या, राष्ट्रीय सेविका समिती

आजही मुसलमानांची विचारसरणी तीच आहे. जेथे त्यांची लोकसंख्या १० टक्के असते, तेथे ते शांत असतात. १५ टक्के झाले, तर आपले म्हणणे सांगून गप्प करतील. त्यांची…

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पारित झाल्यास काँग्रेस सरकारचा विनाश निश्‍चित ! – प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना.

कर्नाटकात हाताच्या बोटावर मोजण्याइतके काही लोक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा व्हावा, यासाठी शासनावर दबाव आणत आहेत. सध्या असलेले अनेक कायदे सक्षम असून वेगळ्या कायद्याची आवश्यकता नाही.

उद्धव ठाकरे यांचा सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांना खंबीर पाठिंबा – श्री. राजेश क्षीरसागर, आमदार, शिवसेना, कोल्हापूर.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती समाजात हिंदु धर्म टिकवण्यासाठी आणि त्यानुसार आचरण करण्यासाठी कित्येक वर्षांपासून कार्य करत आहेत. या दोन्ही संस्थांनी आतापर्यंत समाजाचे हित…

रमजान ईदच्या निमित्ताने गोहत्या होऊ नये, यांसाठी दक्षता घ्या ! – बजरंग दलाचे पोलीस ठाण्यात निवेदन

६ जुलै या दिवशी रमजान ईद हा मुसलमान समाजाचा सण साजरा होत आहे. तरी या दिवशी आणि दोन दिवस अगोदर काही समाजकंटक गोहत्या करतात. त्यामुळे…

आगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन् गतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प

हिंदुत्वासाठी लढणार्‍या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे…