Menu Close

धर्माधारित राज्यघटनाच हिंदूंवरील अन्याय थांबवेल ! – डॉ. शिवनारायण सेन, सचिव, शास्त्र-धर्म प्रचार सभा, बंगाल

सनातन हिंदु धर्माची पहिली आचारसंहिता स्वयं ब्रह्मदेवाने बनवली होती. त्यानंतर इंद्र, प्रजापति, मनु आदींनीही धर्मनियम बनवले. ते नियम हे शाश्‍वत आणि त्रिकालाबाधित आहेत; मात्र भारतीय…

हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी तन-मन-धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलल्यावर सर्व गोपगोपींनी आपल्या काठ्या लावून महत्त्वाचा वाटा उचलला, त्याप्रमाणे आपणही हिंदु राष्ट्रासाठी तन, मन, धन अर्पण करण्याची सिद्धता ठेवा, असे आवाहन…

संत आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी मैदानात उतरा ! – साध्वी तरुणा बहेन, धर्मप्रचारक, पूज्यपाद संतश्री आसारामजी आश्रम

निरपराध माणसांची हत्या करणार्‍या सलमान खानच्या खटल्याची जलद सुनावणी होते; मात्र संतांना खोट्या आरोपांखाली कारागृहात डांबून ठेवले जाते, हे दुर्दैवी आहे. चित्रपटांमधनूही हिंदू संतांना दोषी…

पोलीस आणि राजकारण्यांचा सहभाग असलेला गोव्यातील जुगार लवकरच बंद होईल ! – श्री. कमलेश बांदेकर, गोवा

गोव्यातील मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात धार्मिक उत्सव साजरे केले जातात; मात्र दुर्दैवाने या उत्सवांमध्ये रात्रीच्या वेळी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात जुगार चालतो. यात येथील सहस्रो लोक सहभागी…

गोमातेमुळे वडिलांचा कर्करोग बरा झाला ! – श्री. अनंंत कामत, उद्योगपती, दक्षिण कन्नड, कर्नाटक

व्यवसायिक मित्राने दिलेल्या सल्ल्यानुसार देशी गायीचे प्रतिदिन दूध आणि सकाळी गोमूत्र वडिलांना देण्यास चालू केले. त्यानंतर १४ मासानंतर वडिलांची आरोग्य तपासणी केल्यावर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा…

श्रीलंकेतील हिंदूंचा वंशविच्छेद रोखण्यासाठी सर्वत्रच्या हिंदूंनी श्रीलंकेत यावे ! – श्री. सच्चिदानंदन्, श्रीलंका

लक्षावधी वर्षांपासून श्रीलंकेत हिंदूंचे वास्तव्य आहे. ब्रिटीश जेव्हा सोडून गेले, तेव्हा ती हिंदू भूमी म्हणून आम्हाला मिळाली; पण आज त मुसलमान, ख्रिस्ती आणि बौद्ध यांची…

बांगलादेशी घुसखोरीला आळा घालण्यासाठी सक्षम कायदा करा ! – श्री. सूर्यकांत केळकर, संयोजक, भारत रक्षा मंच, मध्यप्रदेश

बांगलादेशातून कोट्यवधींच्या संख्येने बांगलादेशी मुसलमान घुसखोर भारतात घुसले आहेत. त्यांनी हिंदूंची भूमी हडप केली असून त्यांच्यामुळे गुन्हेगारी वृत्तीही वाढली आहे. कथित धर्मनिरपेक्ष लोक राजकारणासाठी अशा…

धर्मकार्य करतांना केवळ संख्या नाही, तर संकल्पाचा विचार करणे आवश्यक ! – टी.एन्. मुरारी, तेलंगण राज्यप्रमुख, शिवसेना

तेलंगणा राज्याच्या निर्मितीमध्ये उस्मानिया विद्यापिठातील साम्यवादी विचारधारा असलेल्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. या विद्यार्थ्यांनी भाग्यनगरच्या उस्मानिया विद्यापिठामध्ये बीफ पार्टी (गोमांस मेजवानी) चे आयोजन केले होते.

त्सुनामीसारख्या आपत्तींमध्येही देवळे सुरक्षित रहाणे, ही ईश्‍वराची लीला ! – जी. राधाकृष्णन्, शिवसेना, तमिळनाडू

तमिळनाडू येथे आलेली त्सुनामी, तसेच राज्यात गेल्या वर्षी आलेला प्रलयकारी पूर या नैसर्गिक आपत्तींमध्ये राज्यातील सहस्रावधी लोक मृत्यूमुखी पडले, लक्षावधी स्थलांतरित झाले, शेतजमिनीचीही पुष्कळ हानी…

देशातील बहुतांश प्रसारमाध्यमे विदेशींची धार्मिक हस्तक ! – सुरेश चव्हाणके, संचालक संपादक, सुदर्शन न्यूज

हिंदुद्रोहाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदूंनी मोठे काही करण्यापेक्षा शासनाकडून उपलब्ध केल्या जाणार्‍या योजनांचा लाभ उठवला पाहिजे. भारत शासनाने स्थानिक दूरचित्रवाहिन्या आणि आकाशवाणी केंद्रे (एफ्.एम्.) यांसाठी…