Menu Close

भारतातच नाही, तर बांगलादेश आणि पाकिस्तानातही हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – श्री. सुभाष चक्रवर्ती, बंगाल

हिंदू अधिवेशनामध्ये मी तीन दिवसांपासून उपस्थित आहे. हे अधिवेशन एक संजीवनी आहे. पुढील वर्षी संधी मिळाली, तर या ठिकाणी पुन्हा उपस्थित राहीन. आमच्यासाठी हे हिंदुत्वाचे…

नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भारतियांनी तेथील शासनावर दबाव आणावा ! – प्रा. निरंजन ओझा, नेपाळ

नेपाळमध्ये आजही ८१ टक्के हिंदू आहेत. तेथील बौद्ध जनतेचे ख्रिस्ती मिशनरी धर्मांतर करत आहेत. अगदी भूकंपग्रस्तांनाही धर्मांतराचे आमिष दाखवूनच ख्रिस्त्यांनी साहाय्य केले.

हिंदूंनो, सनातनच्या हिंदु राष्ट्रविषयक ग्रंथांचा अभ्यास करा ! – श्री. निखिल कनोजिया, हिंदू सेवा परिषद, मध्यप्रदेश

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याशी आमचा संपर्क आहे. समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, समन्वयक श्री. योगेश व्हनमारे यांच्याकडून प्रत्येक कार्याविषयी आम्ही…

काश्मिरी पंडितांना निर्वासित करून हिंदूंची सांस्कृतिक आणि धार्मिक धरोहर नष्ट करण्याचे षड्यंत्र ! – डॉ. सुजित यादव

भगवा एक ज्वाला आहे. जे धर्मभ्रष्ट आहेत, तेच या ज्वाळेत जळतात. साध्वी प्रज्ञा सिंघ आणि कर्नल पुरोहित यांचे धर्मकार्य धर्मांधांना पहावले नाही. त्यामुळे खोट्या आरोपाखाली…

केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर परमात्म्याशी एकरूपता साधणे म्हणजे योग ! – डॉ. कौशिक चंद्र मल्लिक, बंगाल

केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर परमात्म्याशी एकरूपता साधणे म्हणजे योग आहे, असे प्रतिपादन कोलकाता येथील शास्त्र धर्म प्रचारसभेचे सदस्य डॉ. कौशिक चंद्र मल्लिक यांनी केले.

अरुणाचल प्रदेशातील हिंदूंना देशभरातील हिंदूंच्या पाठिंब्याची आवश्यकता ! – श्री. कुरु ताई, अरुणाचल प्रदेश

अरुणाचल प्रदेशमध्ये हिंदूंची संख्या अल्प होत आहे. तेथे हिंदु धर्मानुसार विविध निसर्गदेवतांचे पूजन करणार्‍या ४० जमातींचे १४ लक्ष लोक आहेत. तेथे एखादा ख्रिस्ती अधिकारी आला…

काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन हे हिंदु राष्ट्र-स्थापनेचे प्रथम उद्दिष्ट ठरेल ! – राहुल कौल, युथ फॉर पनून कश्मीर, पुणे

वर्ष १९९० मध्ये काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागल्यानंतर आज कैरानामधून हिंदूंना पळून जावे लागत आहे. काश्मीरसारखी स्थिती भारतात सर्वत्र येऊ शकत नाही, असे म्हणणार्‍यांना यावरून…

हिंदु राष्ट्र स्थापनेची वेळ आली आहे ! – श्री. मुरली मनोहर शर्मा, भारत रक्षा मंच, ओडिशा

१८ व्या शतकांपूर्वी भारतात गोहत्या होत नव्हती. सर्वाधिक क्रूरकर्मा औरंगजेबाच्या काळातही गोहत्या झाली नाही; मात्र स्वतंत्र भारतात उघडपणे गोहत्या होत आहेत. ओडिशातूनही बांगलादेशात मोठ्या प्रमाणात…

राजकारण्यांनी देवभूमी गोव्याला ‘रोम’ केले ! – श्री. हनुमंत परब, अध्यक्ष, गोवंश रक्षा अभियान, गोवा

गोवा परशुरामभूमी आहे, तिला देवभूमीही मानण्यात येते. अशा या भूमीला राजकारण्यांनी रोमची भूमी बनवले आहे. येथे ८० टक्के हिंदू आहेत. १३ टक्के ख्रिस्ती आहेत आणि…

हिंदू अधिवेशनस्थळी झालेल्या पत्रकार परिषदेद्वारे विदेशातील हिंदूंच्या व्यथा उजेडात

पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून तेथील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते. त्यानंतर वर्ष १९७१ मध्ये भारत शासनाने पूर्व पाकिस्तानचा स्वतंत्र बांगलादेश बनवल्यानंतरही हिंदूंवरील अत्याचारांमध्ये वाढच झाली. त्यामुळे…