Menu Close

साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या जंतरमंतर येथे १२ जून या दिवशी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या वेळी २१ जूनच्या योगदिनी ॐ उच्चारणे बंधनकारक करावे…

अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे !

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्‍यांनी पुणे येथील सौ. कांचन अकोलकर यांच्या घरावर अवैधरित्या छापा घातला. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा…

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – हेमंत सोनवणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे.

नपुंसकत्व वाढल्याने हिंदूची लोकसंख्या घटली : डाॅ. प्रवीण तोगडिया, विश्व हिंदू परिषद

तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटीज तयार करत आहात. मात्र, देशात पुढील काळात हिंदूच उरले नाही तर या बुलेट्र ट्रेनने कोण प्रवास करणार?, स्मार्ट सिटीजमध्ये…

हिंदूंनो, स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराष्ट्र यांविषयी नेहमी जागरूक रहा ! – मंगेश म्हात्रे, हिंदु महासभा

स्वतंत्र होऊन ६० वर्षे होऊनही भारत हिंदु राष्ट्र व्हावे, यासाठी आकांडतांडव करावा लागत आहे. १ सहस्र ४०० वर्षे इस्लाम आणि २०० वर्षे ख्रिस्ती यांचा छळ…

छत्रपती शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळा उभा करण्यासाठी अाज भव्य मोर्चा !

छत्रपति शिवरायांचे युद्धकौशल्य आज आंतरराष्ट्रीय स्तरावर शिकवले जात असतांना शिवरायांच्या महाराष्ट्रातच त्यांची उपेक्षा होणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांनी शिकवण दिलेल्या क्षात्रतेजाचे आज सर्वत्र जागरण होणे…

केरळ राज्यातील हिंदूंवरील हिंसाचार बंद करा ! – भाजप प्रदेशाध्यक्षाची साम्यवाद्यांना चेतावणी

कायाप्पामंगलम् या गावी साम्यवाद्यांच्या विरोधी असलेल्या स्थानिक उमेदवाराचा निवडणुकीत विजय झाल्यामुळे प्रमोद (वय ३३ वर्षे) नावाचा रा.स्व. संघाचा कार्यकर्ता माकप कार्यकर्त्यांच्या आक्रमणात गंभीर घायाळ झाला.…

शरद पोंक्षे यांचा प्रश्न : नेल्सन मंडेलांना ‘भारतरत्न’ दिला जातो; मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना का नाही ?

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज, जगद्गुरू संत तुकाराम महाराज या संतांनी, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीही भगवा हाती घेऊन आपले काम सुरू ठेवले. देशाला स्वातंत्र्य…

प्रखर राष्ट्रभक्त नथुराम गोडसे यांचे राष्ट्रप्रेरक विचार लोकांमध्ये पसरवण्याची आवश्यकता ! – अजय सिंह सेंगर

जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा धर्माच्या आधारावर गांधी यांनी फाळणीला मान्यता दिली. पाक आणि बांगलादेश मुसलमानांना देण्यात आले. त्या वेळी राहिलेला भूभाग हिंदूंचे हिंदु राष्ट्र…

हा देश जेव्हा अधिकृतरीत्या हिंदूराष्ट्र म्हणून घोषित होईल; तेव्हाच या देशातील अहिंदू सुखात राहतील : शरद पोंक्षे, अभिनेता

शरद पोंक्षे म्हणाले, ‘निधर्मी या शब्दाला कोणताच अर्थ नाही. बहुसंख्य हिंदू नागरिक असलेला हा हिंदुस्थान देश आहे, असे कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर…