Menu Close

हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना हा केंद्रबिंदू धरून लढल्यास हिंदुत्वनिष्ठ संघटनांना निश्‍चित यश मिळेल ! – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.

देशात मराठ्यांचा इतिहास सक्तीचा करा : पू. भिडे गुरुजी

‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत,…

भाजपने काश्मिरी पंडितांची पनून काश्मीरची मागणी मान्य न केल्यास देशभरात सहस्रो काश्मीर बनण्याचा धोका ! – प्रमोद मुतालिक

काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्‍यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच…

देहलीतील जंतरमंतरवर पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या सुटकेसाठी बेमुदत सत्याग्रहाला प्रारंभ !

पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…

रत्नपूर (जिल्हा संभाजीनगर) येथे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘धर्मयोद्धा’ संघटनेची स्थापना

आज आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्यास चांगले संघटन होईल. त्या संघटनाला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे. तसे अधिष्ठान धर्मयोद्धा संघटनेला आहे. धर्मासाठी कार्य करणार्‍या…

पूज्यपाद संतश्री आसारामजीबापू यांसह प्रज्ञासिंह ठाकूर आणि पीठाधीश्‍वर अमृतानंद देवतीर्थ यांना कुंभस्नानाला सोडण्याची मागणी !

सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्‍या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…

भोजशाळेतील नमाज बंद न केल्यास मध्यप्रदेशातील मशिदींत शुक्रवारी हनुमानचालीसाचे पठण करू ! – स्वामी नरेंद्रनंदगिरी महाराज

राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…

अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची चेतावणी : ‘राममंदिर नाही, तर भाजपला मतदान नाही !’

सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…

आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सनातनचे साधक श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांच्याकडे कोणतेही पद नसतांना ते निरपेक्ष भावाने सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करतात. आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि इतर धर्मकार्य…

प.पू. आसारामबापू यांच्या मुक्ततेसाठी भक्त व हिंदुत्वनिष्ठ संघटना यांची फेरीद्वारे उज्जैन सिंहस्थामध्ये मागणी !

संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.