हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे शासन जर धर्मरक्षणासाठी आणि राष्ट्र रक्षणासाठी काही ठोस पावले उचलत नसेल, तर शासनाला त्यांची चूक दाखवून देण्याचे धैर्य हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले पाहिजे.
‘दोन वर्षांत काहीच घडले नाही. दोन वर्षांची माती झाली; पण माणूस चांगला आहे, निष्कलंक आहे. स्मार्ट सिटी, मेक इन इंडिया या त्यांच्या योजना चांगल्या आहेत,…
काश्मिरी पंडित काश्मीरच्या खोर्यात परतू शकले नाहीत; परंतु काश्मीरमधील जिहादी आतंकवाद मात्र आज देशभरात पसरला आहे. देशभरात त्यामुळे सहस्रो काश्मीर बनत असून, तेथूनही हिंदूंना लवकरच…
पॉक्सो कायद्यात संशोधन करून तो निष्पक्ष करावा. शासकीय आकडेवारीनुसार या कायद्याच्या अंतर्गत ऑगस्ट २०१२ ते एप्रिल २०१५ पर्यंत ४६ सहस्र गुन्हे दाखल करण्यात आले, त्यातील…
आज आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र आल्यास चांगले संघटन होईल. त्या संघटनाला धर्म आणि संत यांचे अधिष्ठान हवे. तसे अधिष्ठान धर्मयोद्धा संघटनेला आहे. धर्मासाठी कार्य करणार्या…
सिंहस्थ पर्वासाठी जाण्याची अनुमती शासनाने कारागृहात असणार्या संतांना द्यावी, अशा मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीकडून शासनाला देण्यासाठी वैदिक सनातन धर्म अन् राष्ट्र रक्षा अभियानाचे डॉ.…
राज्यसभेत बहुमत नसल्यामुळे हिंदूहिताचे निर्णय घेता येत नसल्याचे कारण शासन सांगत आहे; मात्र खासदारांचे वेतनवाढीसाठी सर्व जण एकमताने निर्णय घेतात, तर संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यासाठी…
सत्ता मिळाल्यानंतरही मोदी शासनाकडून श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आले नाही, हे आम्ही सहन करणार नाही. जर येत्या महिन्याभरात राममंदिराच्या बांधकामाला प्रारंभ करण्यात आला…
श्री. गणेश पवार आणि सौ. सुहासिनी पवार यांच्याकडे कोणतेही पद नसतांना ते निरपेक्ष भावाने सनातन संस्थेच्या वतीने धर्मप्रसार करतात. आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि इतर धर्मकार्य…
संतांवर अन्याय करणे सोडून द्या अन्यथा ज्याप्रमाणे रावण, कंस आणि कौरव यांचा नाश झाला, तसा तुमचाही नाश होईल.