हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त श्री. धर्मराज चंदेल यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इदगाह पशूवधगृहाच्या प्रदूषणामुळे ते बंद करण्यात यावे
देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे कार्य करणार्या या वाहिन्यांच्या प्रसारणासंदर्भात गोव्यातील अनेक नागरिकांच्या श्रीराम सेनेकडे तक्रारी केल्या आहेत.
हिंदु जनजागृती समितीच्या ‘एक स्वाक्षरी प्रभु श्रीरामासाठी’ या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्रीराम हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. उत्तरप्रदेशमधील अयोध्यानगरीत प्रभु श्रीरामाचे जन्मस्थान असून ३० सप्टेंबर २०१० या दिवशी प्रयाग उच्च न्यायालयानेही सदर स्थळ रामजन्मभूमी आहे आणि…
सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या…
मुंबई उच्च न्यायालयाने आदेश देऊनही शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या गाभार्यात भूमाता ब्रिगेडच्या सदस्यांना चौथर्यावर प्रवेश दिला नसल्याचे कारण पुढे करत २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडत…
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला अस्थिरता आणि धर्मद्वेष पसरवून पुन्हा देशात मनूचे राज्य आणायचे आहे. त्यासाठीच देशाचे तुकडे पाडण्याचे षड्यंत्र पद्धतशीरपणे…
शासकीय मालमत्तेमध्ये घुसून अशा प्रकारे अवैधरीत्या ख्रिस्ती धर्माचा प्रसार करतांना कोणाला आढळल्यास त्वरित त्यांना हटकून पोलिसांच्या कह्यात द्या आणि त्यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करण्याची मागणी करा.
हिंदूंमध्ये आज नेतृत्वच नसल्याने वारंवार त्यांच्यावर आक्रमणे होत आहेत. यासाठी हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचा आदर्श ठेवायला हवा.
बेळगावमधील खाजगी सैनिक शाळेने केलेला प्रवेश असो वा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रचार सभेच्या वेळी मंदिरातील मेटल डिटेक्टर उचलून घेऊन सभेच्या ठिकाणी लावण्याचा प्रकार…
खासदार असदुद्दिन ओवैसी यांनी स्वत:च्या गळ्यावर सुरी ठेवली तरी ‘भारतमाता की जय’ म्हणणार नाही, असे देशविरोधी वक्तव्य केले.