Menu Close

छत्तीसगड : राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन !

२ मार्च या दिवशी राजिम कुंभमेळ्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या राष्ट्र आणि धर्म विषयक फ्लेक्स प्रदर्शनाचे उद्घाटन संतांच्या शुभहस्ते करण्यात आले.

मानवाधिकार आयोगाचे रिक्त पद त्वरित भरण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश !

महाराष्ट्र राज्याच्या मानवाधिकार आयोगाचे न्यायिक सदस्य हे पद रिक्त होते. मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता श्री. प्रकाश सालसिंगीकर यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात…

धर्मांधांच्या विरोधात निर्णायक लढाई करण्याची भाजपच्या नेत्यांची चेतावणी !

येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते अरुण महौर यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.

हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या ३५ वारकर्‍यांना १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले

येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले.

श्री महालक्ष्मी मंदिरातील प्रसाद महिला कैद्यांकडून नको, तर देवीप्रती सेवाभाव असणार्‍या भक्तांकडून बनवून घ्या !

कारागृहातील वातावरण हे आरोग्याच्या दृष्टीने अस्वच्छ तर असतेच, त्यासह आध्यात्मिकदृष्ट्या तमप्रधानही असते. असे असतांना भाविकांना विश्‍वासात न घेता मंदिर समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमित…

गोव्यात अखिल भारत हिंदू महासभा पक्ष कृतीशील होणार !

हिंदुत्वाविषयीच्या समस्यांवर लढा देण्यासाठी गोव्यात अखिल भारत हिंदू महासभा पक्ष कृतीशील होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त या पक्षाची गोव्यात शाखा उघडण्याची घोषणा…

हिंदुत्ववादी संघटनांकडून मुंबई मिररच्या वैचारिक आतंकवादाचा विरोध

हिंदुद्वेषी मुंबई मिरर या दैनिकाच्या २५ फेब्रुवारीच्या मुखपृष्ठावर सुपारीबाज पत्रकार अलका धूपकर आणि धर्मेन्द्र तिवारी यांनी सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या…

सांगवी (जिल्हा पुणे) : इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान रहित !

पिंपरी येथील सांगवी भागात आयोजित करण्यात आलेले इतिहासद्रोही श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान हिंदुत्ववादी संघटनांच्या तत्पर आणि संघटित कृतीमुळे रहित करण्यात आले.

शासनाने देशप्रेमाची कृती करण्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करा : भाऊ तोरसेकर

श्री. नरेंद्र मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदुत्वावर आक्रमण केले जात होते. आता ते सत्तेत आल्यावर थेट राष्ट्रवादावरच आक्रमण करून तो दुर्बळ करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.

हिंदु राष्ट्रातच अहिंदु सुखी रहातील ! – अभिनेता शरद पोंक्षे

जोपर्यंत भारत हिंदु राष्ट्र म्हणून उभे रहाणार नाही आणि भगवा फडकणार नाही, तोपर्यंत भारतातील अहिंदु सुखी होणार नाहीत. भारतातील तत्कालीन १० टक्के अहिंदूंना खुश करण्यासाठीच…