हिंदुत्वाच्या अर्थात् भारतीय संस्कृतीच्या पायावरच संपन्न राष्ट्राची निर्मिती करणे शक्य आहे, असे प्रतिपादन मारुंजी (जिल्हा पुणे ) येथे पार पडलेल्या विराट शिवशक्ती संगम कार्यक्रमात राष्ट्रीय…
‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या मुंबई विभागाने रायगड किल्ल्यावरच्या मातीत गाडल्या गेलेल्या दोन शिवकालीन तोफांना पूर्वीचा दिमाख मिळवून दिला.
‘हिंदुत्व अामच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. चीन, जपान, मलेशियाप्रमाणे भारतातही लोकसंख्या धोरणे आणि कायदेही तयार केले पाहिजेत,’ असे परखड मत बिहारचे…
‘इसीस‘ या दहशतवादी संघटनेचा प्रसार रोखण्यासाठी अयोध्येमध्ये राममंदिर उभारणे आवश्यक असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले आहे.
शिवसेनेला अयोध्येत राममंदिर हवे आहे. आता राममंदिराचा राजकीय मुद्दा करू नका, अयोध्येत राममंदिर केव्हा उभारणार, याची तारीख जाहीर करा, अशी भूमिका शिवसेनेने मांडली आहे.
सनातनचे ग्रंथ ही काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन येथील माधव सेवा न्यास समितीचे अध्यक्ष तथा लोकमान्य टिळक शिक्षण सेवा समितीचे मुख्याधिकारी श्री. गिरीश भालेराव यांनी…