Menu Close

नगर येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेनिमित्त काढलेल्या वाहनफेरीत १०० हून अधिक दुचाकींचा समावेश !

नगर येथे २२ जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु-राष्ट्र जागृती सभेच्या निमित्ताने २० जानेवारी या दिवशी सकाळी ११ वाजता वाहन फेरी काढण्यात आली.

हिंदु नाव ठेवून हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुसलमान तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चोपले

पुणे शहरातील मुसलमान युवकाने इंदूरमधील हिंदु मुलीला फसवल्याचा प्रकार उघड झाला आहे. एका रिक्शाचालकाच्या सावधगिरीमुळे हा प्रकार समोर आला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी मुसलमान युवकाला चोप देऊन…

तीर्थक्षेत्रांना पर्यटनाचा दर्जा देण्‍यात आल्‍यास असंतोष निर्माण होईल – केतन शहा

जैन समाजाच्‍या २४ तीर्थंकरांमधील २० तीर्थंकर ‘सम्‍मेद शिखरजी’ या पवित्र पर्वतावर साधना करून मोक्षाला गेले आहेत. अशा पवित्र ठिकाणाला सरकारने पर्यटन क्षेत्र म्‍हणून घोषित केलेले…

गडहिंग्लज (जिल्हा कोल्हापूर) येथे ‘हिंदु जनसंघर्ष मोर्च्या’त हिंदूंचा आविष्कार !

लव्ह जिहाद, धर्मांतर, गोहत्या यांच्या विरोधात कठोर कायदा व्हावा, अशी मागणी करत १० सहस्र हिंदूंनी मोर्च्यात सहभागी होऊन हिंदु शक्तीचा आविष्कार दाखवला.

चामराजनगर (कर्नाटक) येथे मकरसंक्रांतीच्‍या दिवशीही ख्रिस्‍ती शाळा चालू ठेवली !

चामराजनगर जिल्‍ह्यातील गुंड्‍लुपेटे येथील ख्राईस्‍ट सी.एम्.आय. पब्‍लिक स्‍कूलने मकरसंक्रांतीच्‍या दिवशी म्‍हणजे रविवारी सुट्टी असतांनाही वर्ग घेतल्‍याने शाळेच्‍या कार्यकारी मंडळाच्‍या विरोधात हिंदु जागरण वेदिके आणि दलित…

‘लव्ह जिहाद’विरोधी आणि ‘धर्मांतर बंदी’ कायदे त्वरित करा – हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे मागणी

कट्टा कॉर्नर, बांदा येथे १५ जानेवारी २०२३ या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन करण्यात आले.

पाकमधील हिंदूंच्या निर्घृण हत्यांविरुद्ध आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवावा !

भारत सरकारने पाकिस्तानकडे मागणी करावी व पाकिस्तानमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात जागतिक स्तरावर दबाव निर्माण करावा, या मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने १४ जानेवारी या दिवशी हिंदु…

गीतेने सांगितलेले ज्ञान जीवनात उतरवणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आपण श्रीमद्भगवदगीतेला आपल्या घरी ठेवतो. काही लोक त्यातील अध्याय वाचतात; पण जीवनात प्रतिकूल परिस्थितीत गीतेच्या ज्ञानाच्या आधारे लढू शकत नाहीत. त्यामुळे गीतेने सांगितलेले ज्ञान प्रत्यक्ष…

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक – सरसंघचालक

भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी बलसंपन्न, सामर्थ्यवान अणि सर्व गुणांनी युक्त समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, तरच देशात परिवर्तन होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.…

बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील दर्ग्याच्या शेतात सापडली हनुमानाची मूर्ती !

राज्यातील बुरहानपूर येथील दर्गाह-ए-हकीमी आणि श्री इच्छेश्‍वर मंदिर ट्रस्ट यांच्यात भूमीवरील अतिक्रमणावरून वाद चालू आहे. याच पार्श्‍वभूमीवर हिंदु संघटना आणि दर्गाह-ए-हकीमी समोरासमोर आल्याने तणावाची स्थिती…