केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि समान नागरी कायदा लागू करावा, आंध्रप्रदेश सरकारकडून हिंदूंच्या मंदिरांवर करण्यात येत असलेल्या विविध धार्मिक अन्यायाच्या विरोधात कृती करावी
‘हिंदु चार्टर’ (हिंदूंचा अधिकार) या संघटनेच्या वतीने नवी देहलीत २१ सप्टेंबर या दिवशी ‘हिंदूंसाठी समान हक्क’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
अहिंदूंना विवाह आणि मुलांना जन्म देण्याचे बंधन नसल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत आहे. त्यासाठी केंद्रशासनाने पुढाकार घेऊन देशात तात्काळ समान नागरी कायदा लागू करावा, अशी…
‘तेहलका’ वृत्तसंस्थेने कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ करून श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक हे पैसे घेऊन दंगल घडवून आणत असल्याचा आरोप केला होता. येथील जिल्हा न्यायालयाने…
कलम ३७० हटवल्याच्या घटनेनंतर जम्मू-काश्मीरमधील स्थितीविषयी एकतर्फी आणि भेदभाव करणार्या बातम्या प्रसारित केल्यावरून ही निदर्शने करण्यात आली. ‘ग्लोबल काश्मिरी पंडित डायस्पोरा’ या संघटनेने या निदर्शनांचे…
या प्रकरणी अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत आयोजकांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली आहे. तसेच अशा घटनांमुळे परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येत असल्याची भीती…
काणकोण तालुक्यातील चार रस्ता गणेश मंडळ आणि राजबाग तारीर गणेश मंडळ यांनी क्रांतीकारकांच्या कार्याविषयी अमूल्य अशी माहिती देणारे हिंदु जनजागृती समितीनिर्मित फलक लावले आहेत.
काँग्रेसच्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या विद्यार्थी संघटनेच्या देशद्रोही कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याला काळे फासले. या देशद्रोही कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी
देशद्रोह्यांना कठोर शासन करा, अशी मागणी समस्त स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी जनसमूहाकडून करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ २८ ऑगस्ट या दिवशी दादर रेल्वेस्थानकाच्या बाहेर सावरकरप्रेमींकडून आंदोलन करण्यात…