अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने नुकतेच देहली विद्यापिठात स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हुतात्मा भगतसिंग यांचे पुतळे बसवले होते.
वैज्ञानिक संशोधनानुसार कागदी लगद्यापासून बनवण्यात येणार्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याचे सिद्ध झाल्याने शासनाने शाडू मातीची आणि नैसर्गिक रंगांत रंगवलेल्या श्री गणेशमूर्तींना प्रोत्साहन देण्याचा निर्णय घ्यावा,…
विविध कारखान्यांची मळी, तसेच शहरातील सांडपाणी वर्षभर नदीत मिसळते. या माध्यमातून नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. या प्रदूषणावर प्रशासनाकडून कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
काश्मीरचे मूलनिवासी असलेल्या लाखो काश्मिरी हिंदूंना काश्मीरमधील धर्मांध आणि आतंकवादी यांमुळे काश्मीरमधून विस्थापित व्हावे लागले होते. तर दुसरीकडे म्यानमारच्या घुसखोर रोहिंग्या मुसलमानांना अनधिकृतरित्या काश्मिरमध्ये वसवण्यात…
रामराज्याच्या म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या दृष्टीने वाटचाल होणे आवश्यक झाले आहे. या प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर व्हावेत आणि वातावरणातील रज-तम नष्ट व्हावे, यांसाठी भारतभरात ठिकठिकाणी ‘रामनाम…
पुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटना पुढे सरसावल्या आहेत. यामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती…
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर शहरात निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्री. दीपक कापसे यांनी हे निवेदन…
हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘रामनाम संकीर्तन’ अभियानाच्या माध्यमातून हिंदूऐक्याची वज्रमूठ बळकट करण्याची संधी ईश्वरकृपेने प्राप्त झाली आहे. हे अभियान मुंबई, नवी मुंबई येथील मंदिरे, तसेच सनातन संस्थेचे…
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ या विषयीचे निवेदन यावल येथील पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार यांना सादर करण्यात आले. असेच निवेदन भुसावळ,…
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. उदय पेठे यांना ९ ऑगस्ट या दिवशी निवेदन…