कोणाला स्वातंत्र्यदिनी अथवा दुसर्या दिवशी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास ते गोळा करून त्याचे आदरपूर्वक विसर्जन करावे, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगावच्या नागरिकांना…
तळोजा (पनवेल) येथे ७ ऑगस्ट या दिवशी ३७० कलम रहित केल्यानिमित्त राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी संघटनांनी घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन केले.
हिंदु धर्मातील प्रत्येक सणामागे काहीतरी शास्त्र आहे. ते विसरून अनेक लोक व्हॉट्सअॅप, फेसबूक या सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये गुरफटलेले आहेत. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळे…
कलम ३७० आणि ३५ अ रहित करून ७० वर्षांच्या जोखडातून काश्मीरला मुक्त करण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला. यानिमित्त सरकारचे अभिनंदन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने…
धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू…
कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.
आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू : निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी
आमच्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेलेला इतिहास आम्ही पुन्हा लिहून काढू आणि सत्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोचवू, असे प्रतिपादन निवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी केले
देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली.
देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून…
विविध मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.