परावलंबित्व सोडून स्वत्व धारण करायचे असेल, तर शिवतेज प्राशन केल्याशिवाय पर्याय नाही : पू. भिडेगुरुजी
हिंदुस्थानवर ८५० वर्षे मुसलमानांचे राज्य होते २५० वर्षे ख्रिस्त्यांचेे राज्य होते. अशा वातावरणामुळे हिंदूंमध्ये गुलामगिरीची विषवल्ली निर्माण झाली आणि आजगायत ती जायचे काही नाव नाही.