Menu Close

सनातन धर्म हा ‘हिंदु राष्‍ट्रा’चा प्राण – बबिता गांगुली, हिंदु जनजागृती समिती

अनादी काळापासून सनातन हिंदु धर्माच्‍या सिद्धांतानुसार भारताची राज्‍यव्‍यवस्‍था कार्यरत होती. त्‍या वेळी भारत वैभवाच्‍या शिखरावर होता; परंतु स्‍वातंत्र्यानंतर ‘सेक्‍युलर’ (निधर्मी) व्‍यवस्‍थेमुळे बहुसंख्‍य हिंदू असुरक्षित झाले…

भारतात बहुसंख्‍य हिंदूंवर अन्‍याय – सद़्‍गुरु नीलेश सिंंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंचा बुद्धीभेद करून हिंदुत्‍व नष्‍ट करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे हिंदूंना संघटित करण्‍याविना कोणताही पर्याय नाही, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद़्‍गुरु नीलेश…

हिंदु राष्ट्र हे संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व यांनी युक्त असलेले राष्ट्र असेल – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्र म्हणजे केवळ भौगोलिक प्रदेश नव्हे, तर संस्कृती, परंपरा, भाषा, आचार आणि हिंदुत्व या सर्वांनी युक्त असलेले राष्ट्र असेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे…

हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रतिदिन न्‍यूनतम १ घंटा देण्‍याचा संकल्‍प करावा – सद़्‍गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

ज्‍याप्रमाणे सूर्यास्‍तानंतर अंधार दूर करण्‍यासाठी दिवाही त्‍याचे योगदान देतो, त्‍याप्रमाणे आपण हिंदूंनीही हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी प्रतिदिन न्‍यूनतम १ घंटा देण्‍याचा संकल्‍प करावा लागेल, असे मार्गदर्शन…

हिंदु राष्ट्राची स्थापना करावीच लागेल सद्गुरु स्वाती खाडये

एकेकाळी विश्वगुरु असलेल्या भारताला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल, तर देशात हिंदु राष्ट्राची स्थापना आपल्याला करावीच लागेल, असे आवाहन सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये…

भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक – सरसंघचालक

भारताला विश्वगुरुपदावर नेण्यासाठी बलसंपन्न, सामर्थ्यवान अणि सर्व गुणांनी युक्त समाजाची निर्मिती होणे आवश्यक आहे, तरच देशात परिवर्तन होऊ शकते, असे मार्गदर्शन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू.…

हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवा – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंना अनुकूल राज्यव्यवस्था होण्यासाठी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे आवश्यक आहे. त्यासाठी हिंदूंनी संघटित होऊन लोकशाही मार्गाने हिंदु राष्ट्र आंदोलनाला सशक्त बनवावे, असे आवाहन हिंदु…

अक्कलकोट (सोलापूर) येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेत धर्मप्रेमींचा धर्मासाठी कृतीशील होण्याचा निर्धार !

येथे २१ डिसेंबर या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेमध्ये ६०० हून अधिक उपस्थित धर्मप्रेमींनी धर्मकार्य करण्यासाठी कृतीशील होण्याचा निर्धार केला. सभेमध्ये वक्त्यांनी उपस्थित धर्मप्रेमींना संबोधित…

भारत संवैधानिक स्तरावर हिंदु राष्ट्र म्हणून घोषित होणे आवश्यक – सौ. रूपा महाडिक, हिंदु जनजागृती समिती

भारतभूमीला अनेक वीरांगना, पराक्रमी राजे, राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा वारसा आहे. आपल्या याच गौरवशाली परंपरेचा आदर्श ठेवून सर्वांनी हिंदु धर्माचे पालन केले पाहिजे.

हिंदु समाजाने स्वतःच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्राचे आंदोलन प्रखर करणे आवश्यक – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

कलम ३७० हटल्यानंतरही काश्मीरमध्ये हिंदूंच्या लक्ष्यित हत्या थांबलेल्या नाहीत. काश्मीरमधून हिंदू पलायन करत आहेत. काश्मीरनंतर आता उत्तरप्रदेश, देहली, मध्यप्रदेश, गुजरात आदी राज्यांतील हिंदूंनी स्वतःच्या घरांवर…