Menu Close

राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज

देशात लाखो मंदिरे पाडली गेली. सहस्रो हिंदु महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदु राष्ट्र बनले नाही, तर हे होतच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली, तर हिंदु राष्ट्राची…

भारत हिंदु राष्ट्र होण्यासाठी हिंदूंनी त्याग न केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते ! – अभय वर्तक, धर्मप्रचारक, सनातन संस्था

गेल्या ८ वर्षांत राम मंदिर निकाल, ३७० कलम आणि तिहेरी तलाक रहित करणे अशा अनेक गोष्टी आपल्या समोर आल्या; मात्र ‘भारत हिंदु राष्ट्र घोषित करणे’…

आम्हाला धर्मशिक्षित हिंदु राष्ट्र पाहिजे ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन, अध्यक्ष, हिंदु फ्रंट फॉर जस्टिस

काही काळापर्यंत भारतात संस्कृतचे पंडित अधिक प्रमाणात होते; पण आज इंग्रजी भाषेने सर्व भारतीय भाषांवर वर्चस्व निर्माण केले आहे, असे मार्गदर्शन ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे…

भारत ‘सेक्युलर’ (निधर्मी) राष्ट्र आहे, तर ‘अल्पसंख्यांक’ हा विचारच चुकीचा ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

हिंदू बहुसंख्य असो किंवा अल्पसंख्य कोणत्याही परिस्थितीत हिंदूंनी अधिकाराची गोष्ट करू नये आणि त्यांनी गप्प रहावे, असेच सांगण्यात येते.

राष्ट्र आणि धर्म यांवरील संकटाच्या वेळी सर्वांनी धर्माच्या बाजूने राहिले पाहिजे ! – पू. नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक संत, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राची स्थापना केवळ मत नाही, तर व्रत झाले पाहिजे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक संत पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.

तेलंगाणामध्ये हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाला प्रारंभ

या अंतर्गत जगित्याल जिल्ह्यातील कोरुतला येथील श्री महादेव मंदिरामध्ये स्थानिक हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या सूत्रावर सर्वांनी एकत्र येऊन कार्य करणे आवश्यक ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

आग्रा (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त भारतात हिंदु राष्ट्र स्थापन करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा निर्धार !

श्री हनुमान जयंतीनिमित्त देशभरात 218 ठिकाणी ‘गदापूजन’ संपन्न !

प्रभु श्रीरामांच्या कृपेने रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्र स्थापनेला बळ मिळावे आणि हिंदूंमध्ये शौर्यजागरण व्हावे, यासाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ‘गदापूजन’ करण्यात आले.

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अमरावती येथील १२ मंदिरांत साकडे !

स्थानिक नागरिक आणि धर्मप्रेमी हिंदू यांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. काही ठिकाणच्या मंदिरांत सामूहिक नामजप, तसेच रामरक्षा पठण यांचे आयोजन करण्यात आले होते. पांढरी श्री…