Menu Close

नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्यासाठी आम्ही मरायला आणि मारायला सिद्ध: नेपाळचे माजी उपपंतप्रधान

हिंदु राष्ट्राच्या मागणीसाठी काठमांडू येथे मोठ्या संख्येने हिंदूंनी मोर्चा काढला होता. त्याचे रूपांतर शेवटी सभेत झाल्यावर थापा बोलत होते.

हिंदु जनजागृती समितीचा गोव्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच गोवा राज्यातील हिंदुत्वनिष्ठ उद्योजकांसाठी ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात श्री. मनोज खाडये यांनी उद्योजकांना ‘धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची…

पुन्हा हिंदु राजेशाही !

लोकशाही स्थापन होऊन अवघी काही वर्षेच झाली असतांना आता नेपाळी हिंदूंनी देशात पुन्हा केवळ राजेशाही स्थापित करण्याची नव्हे, तर नेपाळला पुन्हा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याची…

नेपाळमध्ये पुन्हा राजेशाही लागू करून हिंदु राष्ट्र घोषित करा ! – राष्ट्रीय शक्ती नेपाल

नेपाळ सरकारची चीनसमर्थित धोरणे पहाता तेथील हिंदु जनतेने देशात पुन्हा राजेशाही लागू करण्याच्या मागणीस आरंभ केला आहे. यासाठी त्यांनी दुचाकीफेरी काढून साम्यवादी पक्षाच्या के.पी. शर्मा…

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : कमल थापा, माजी उपपंतप्रधान

नेपाळच्या हितासाठी नेपाळला पुन्हा एकदा ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करावे, अशी मागणी नेपाळमधील ‘राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षा’ नेते तथा नेपाळचे माजी उपपंतप्रधान कमल थापा यांनी १९ सप्टेंबर…

हिंदूंनो, आता काशी, मथुरा आणि हिंदु राष्ट्र स्थापना यांसाठी कृतीशील व्हा : आमदार श्री. टी. राजासिंह

तिहेरी तलाकवर बंदी, कलम ३७० रहित होणे आणि श्रीराममंदिर या ३ गोष्‍टी पूर्ण झाल्‍या आहेत. आता अजून ३ शिल्लक आहेत. त्‍या म्‍हणजे काशी आणि मथुरा…

भारत ‘सेक्युलर’ असल्याचा भ्रम असून भावी ‘हिंदु राष्ट्र’ हे खर्‍या अर्थाने पंथनिरपेक्ष असेल !

भारताच्या राज्यघटनेत भारत हे ‘सेक्युलर (पंथनिरपेक्ष)’ राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. ‘विविधतेत एकता’, हे भारतीय विचारसरणीचे प्रतीक मानले जाते. भारताच्या तिरंगा ध्वजातही सर्व पंथांना स्थान दिले…

हिंदूंच्या विजयाची पावले !

५ऑगस्ट २०२० हा समस्त हिंदू आणि रामभक्त यांच्यासाठी सुवर्णक्षण लाभलेला दिवस ठरला ! सर्वांच्या मनामनात हिंदुत्व चेतवले गेले. पंतप्रधानानांनी केलेल्या श्रीराममंदिराच्या भूमीपूजनामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा…

मुसलमानबहुल पाकिस्तान ‘इस्लामी राष्ट्र’ आहे, तर हिंदुबहुल भारत ‘हिंदु राष्ट्र’ का नाही ? – महंत नरेंद्र गिरि, अध्यक्ष, आखाडा परिषद

काँग्रेसने लोकशाहीचा खुन करून राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घातले आहेत. ते भाजप सरकारने संसदेत प्रस्ताव संमत करून काढून टाकून तेथे ‘हिंदु राष्ट्र’ हा…

नवम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ‘हिंदु राष्ट्र’विषयक परिसंवादासह मान्यवरांची भाषणे !

‘देहली दंगल’ आणि ‘शाहीनबाग आंदोलन’ हे शहरी नक्षलवादी व जिहादी यांचे देशविरोधी षड्यंत्रच ! – कपिल मिश्रा, माजी आमदार, देहली